शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"देशद्रोह कायद्याबाबत दिल्ली सरकारची समजही कमी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 05:59 IST

देशद्रोहाचा खटला चालविण्यास परवानगी दिल्याबद्दल दिल्लीतील केजरीवाल सरकारवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली : जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हय्या कुमार व अन्य काही जणांविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालविण्यास परवानगी दिल्याबद्दल दिल्लीतील केजरीवाल सरकारवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी हल्लाबोल केला आहे. देशद्रोह कायद्याबाबत दिल्ली सरकारची समज कमी आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.चिदम्बरम यांनी टष्ट्वीट केले आहे की, देशद्रोह कायद्याबाबत दिल्ली सरकारची समज केंद्र सरकारपेक्षा कमी चुकीची नाही. कन्हय्या कुमार आणि अन्य जणांविरुद्ध भादंविच्या कलम १२४ अ आणि १२० ब नुसार खटला चालविण्यास जी परवानगी देण्यात आली आहे ती आपल्याला अमान्य आहे.जेएनयूतील माजी विद्यार्थी नेते कन्हय्या कुमार आणि अन्य दोन जणांविरुद्ध खटला चालविण्यास दिल्ली पोलिसांना दिल्ली सरकारने परवानगी दिली आहे. २०१६ मधील या प्रकरणात कन्हय्या कुमार याच्यासोबत जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालीद आणि अनिर्बान भट्टाचार्य याच्याविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी यात म्हटले आहे की, आरोपींनी ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयू परिसरात एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणांचे समर्थन केले होते.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम