शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दिल्ली सरकारने केल्या विद्यापीठांच्या परीक्षा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 02:41 IST

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितले की, सध्याच्या स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही; पण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी पदव्या देणेही गरजेचे आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन दिल्ली सरकारने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या दिल्लीत सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला.उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितले की, सध्याच्या स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही; पण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी पदव्या देणेही गरजेचे आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला.विद्यार्थ्यांना अभ्यासातील त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीच्या आधारे पुढील वर्षात किंवा पुढील सेमीस्टरला प्रवेश द्यावा किंवा पदवी प्रदान करावी, असे विद्यापाठांना सांगण्यात आले आहे. इयत्ता १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता.तरुणांचे भविष्य वाचवापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: हस्तक्षेप करून दिल्ली विद्यापीठासह दिल्लीतील अन्य केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षाही रद्द करून तरुणांचे भविष्य वाचवावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवरून केले. तशाच आशयाचे मोदींना शनिवारी पाठविलेले पत्रही त्यांनी त्यासोबत जोडले.

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या