शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

Delhi Election 2020: गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांमध्ये थोडी घट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 05:35 IST

२००८ ते २०१५ दरम्यान उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

नवी दिल्ली : प्रत्येक विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या संख्येत २००८ नंतर थोडीफार का होईना घट झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्षांमध्ये भारतीय जनता पक्षातच गेल्या तीन निवडणुकीत गंभीर, अतिगंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार होते. मात्र आम आदमी पक्षाच्या उदयानंतर स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना प्रमुख पक्षांना प्राधान्य द्यावे लागले.

एडीआर इलेक्शन वॉच संस्थेचे ही पाहणी केली आहे. २००८ ते २०१५ दरम्यान उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. २००८ साली दिल्लीत ७९६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १११ उमेदवारांवारांंविरोधात गुन्हयंची नोंद होती. पुढच्या (२०१३) निवडणुकीत हा आकडा १२९ होता. मात्र २०१५ साली गुन्हेगारी उमेदवारांची संख्या होती ११४. अर्थात दरवर्षी उमेदवारांची संख्या वाढल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या संख्येची एकूण सरासरी वाढलेल दिसते.

२००८ साली काँग्रेसच्या ६७ उमेदवारांविरोधात गुन्ह्यांची नोंद होती. त्या खालोखाल भाजप ६३, बसप ६४, जदयू ११, सप ३१, लोजप ३७, राष्ट्रवादी काँग्रेस १५ उमेदवारांनी विविध प्रकरणातील गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली होती. २०१३ साली मात्र अण्णा हजारे यांचे आंदोलन व आम आदमी पक्षाचा उदय झाल्याने भाजपने रणनिती बदलली. या निवडणुकीत भाजपच्या ३१ उमेदवारांवर गुन्हे दाखल होते. काँग्रेस १५, बसप १४ , जदयू ८ तर आपच्या ५ जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद होती.

केवळ भाजपच नव्हे तर काँग्रेसनेदेखील उमेदवारी देताना स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारास प्राधान्य दिले. २०१५ साली गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची संख्या लक्षणीय घटली. भाजप २७, काँग्रेस २१ तर बसपच्या १२ उमेदवारांनी तशी माहिती निवडणूक आयोगास दिली होती. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्ली