शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला १५ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार

By admin | Updated: January 11, 2016 11:39 IST

दिल्ली सरकारकडून प्रायोगिक तत्वावर सुरु असलेली गाडयांसाठीची सम-विषम योजना आधी ठरल्याप्रमाणे १५ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ११ -  दिल्ली सरकारकडून प्रायोगिक तत्वावर सुरु असलेली गाडयांसाठीची सम-विषम योजना आधी ठरल्याप्रमाणे १५ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारने गाडयांची सम-विषम योजना राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
गाडयांच्या सम-विषम फॉर्म्युल्यासंबंधी याचिकाकर्त्यांनी जे आक्षेप उपस्थित केले आहेत ते ध्यानात घेण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला निर्देश दिले. या योजनेविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी आपला निर्णय राखून ठेवला होता. 
उच्च न्यायालयाने दिल्लीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याने लोकांची गैरसोय होत असल्याचे मत नोंदवत टीका केली होती. या सम-विषम फॉर्म्युल्यासंबंधी पुढील सुनावणी आता १५ फेब्रुवारीला होणार आहे.