शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

काश्मिरमधून कलम ३७० हटवा - अनुुपम खेर

By admin | Updated: December 27, 2015 17:30 IST

काश्मिरमधून कलम ३७० हटवले आणि अन्य राज्यातील लोकांना काश्मिरमध्ये स्थायिक होण्याची संधी दिली पाहिजे.

ऑनलाइन लोकमत

जम्मू, दि. २७ -  काश्मिरमधून कलम ३७० हटवले आणि अन्य राज्यातील लोकांना काश्मिरमध्ये स्थायिक होण्याची संधी दिली तर, काश्मिर समस्या सुटेल असे मत अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले. काश्मिरी पंडितांसाठी सरकारने स्वतंत्र वसाहत बांधावी अशी मागणीही त्यांनी केली. 
ज्या दिवशी काश्मिरमधून कलम ३७० हटवले जाईल त्या दिवशी काश्मिरची समस्या सुटेल. ज्या दिवशी बंगाल, पंजाब, गुजरात आणि देशातील अन्य राज्यातून लोकांना काश्मिरमध्ये स्थायिक होण्याची संधी मिळेल, समस्या आपोआप सुटेल असे अनुपम खेर म्हणाले. 
काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापन करण्याला माझा पाठिंबा आहे. काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापन झाल्यानंतर तिथे अन्य लोकांना रहायचे असेल तर, त्यांना परवानगी मिळाली पाहिजे असे खेर म्हणाले.