शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

काश्मिरमधून कलम ३७० हटवा - अनुुपम खेर

By admin | Updated: December 27, 2015 17:30 IST

काश्मिरमधून कलम ३७० हटवले आणि अन्य राज्यातील लोकांना काश्मिरमध्ये स्थायिक होण्याची संधी दिली पाहिजे.

ऑनलाइन लोकमत

जम्मू, दि. २७ -  काश्मिरमधून कलम ३७० हटवले आणि अन्य राज्यातील लोकांना काश्मिरमध्ये स्थायिक होण्याची संधी दिली तर, काश्मिर समस्या सुटेल असे मत अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले. काश्मिरी पंडितांसाठी सरकारने स्वतंत्र वसाहत बांधावी अशी मागणीही त्यांनी केली. 
ज्या दिवशी काश्मिरमधून कलम ३७० हटवले जाईल त्या दिवशी काश्मिरची समस्या सुटेल. ज्या दिवशी बंगाल, पंजाब, गुजरात आणि देशातील अन्य राज्यातून लोकांना काश्मिरमध्ये स्थायिक होण्याची संधी मिळेल, समस्या आपोआप सुटेल असे अनुपम खेर म्हणाले. 
काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापन करण्याला माझा पाठिंबा आहे. काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापन झाल्यानंतर तिथे अन्य लोकांना रहायचे असेल तर, त्यांना परवानगी मिळाली पाहिजे असे खेर म्हणाले.