शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

केंद्रीय विद्यापीठात आता पदवी प्रवेश सीईटीद्वारेच; देशातील सर्व ४५ शिक्षण संस्थांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 06:27 IST

बारावी परीक्षेतील गुणांना नसेल महत्त्व

नवी दिल्ली : देशातील सर्व ४५ केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी वर्गांतील प्रवेशासाठी पहिल्यांदा केंद्रिकृत परीक्षा (सीईटी) होईल. त्यासाठी बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांचे काही महत्त्व नसेल आणि प्रवेश फक्त सीईटीच्या गुणांवर मिळेल. एप्रिल महिन्यात सीईटीची अधिसूचना नॅशनल टेस्टिंग एजन्सी जारी करील आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा १३ भारतीय भाषांमध्ये होईल. जर कोणी विदेशी विद्यार्थी केंद्रीय विद्यापीठांत विदेशी भाषा किंवा साहित्य शिकू इच्छित असेल तर त्यासाठी १९ विदेशी भाषांचा पर्यायही असेल. याशिवाय पदवी अभ्यासक्रमासाठी २७ विषयांच्या निवडीचा पर्याय असेल. त्यातून विद्यार्थी कमीतकमी एक आणि जास्तीत जास्त सहा विषयांची निवड करू शकेल. राज्य सरकारांची विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठांतील प्रवेशासाठीही सीईटीची अनिवार्यता नसेल. परंतु, जर त्यांना हवे असेल तर सीईटीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश देऊ शकतील. दिल्लीस्थित जामिया मिलिया इस्लामिया आणि सेंट स्टिफेंस महाविद्यालयाशिवाय अलीगढ मुस्लिम विद्यापीठसारख्या अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्येही प्रवेश सीईटीद्वारेच दिला जाईल. पीजीसाठीही सीईटीयावर्षी एनटीए पदव्युत्तर वर्गांतील प्रवेशासाठीही सीईटी आयोजित करील. परंतु, केंद्रीय विद्यापीठांना त्यांच्या गुणांच्या आधारे प्रवेश घेण्याची सक्ती नसेल.ते पदवी परीक्षेतील गुणांच्या आधारावर किंवा स्वत: आपली प्रवेश परीक्षा आयोजित करून प्रवेश देऊ शकतील. परंतु, शक्यता अशी की येत्या काही वर्षांत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही सीईटीद्वारेच प्रवेश मिळेल.गेल्या वर्षीही सीईटीचे आयोजन केले गेले होते. परंतु, तेव्हा केंद्रीय विद्यापीठांत त्या आधारावरच प्रवेश देण्याची सक्ती नव्हती.तेव्हा फक्त १२ विद्यापीठेच या योजनेत सहभागी झाले होते. यावेळी सर्व ४५ केंद्रीय विद्यापीठांसाठी सीईटी अनिवार्य केली गेली आहे.