शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सरकारच्या निर्बंधांमुळे कृषिमाल निर्यातीत घट; सप्टेंबरमध्ये ही निर्यात घटून १८ लाख टनांवर आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 10:57 IST

अनियमित पावसामुळे यंदा शेती उत्पादनांचा मोठा फटका बसला आहे.

नवी दिल्ली : अनियमित पावसामुळे यंदा शेती उत्पादनांचा मोठा फटका बसला आहे. देशांतर्गत उत्पादन कमी झाल्याने स्थानिक बाजारपेठांमध्ये चणचण भासू नये यासाठी केंद्र सरकारने अनेक उत्पादनांच्या निर्यातीवर निर्बंध लादले. यामुळे कृषी उत्पादनांच्या निर्यातीमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये ही निर्यात घटून १८ लाख टनांवर आली.

ऑगस्टमध्ये हेच प्रमाण २७.९४ लाख टन इतके होते. कृषी आणि प्रक्रिया केलेली अन्नउत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एपीडा) वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून हे चित्र समोर आले. पहिल्या सहामाहीत १७२.२७ लाख टनांचा कृषिमाल निर्यात केला.

कांदा निर्यातही कमी

तुकडा तांदूळ, बिगरबासमतीसह अन्य उत्पादनांवर अंकुश लावल्याने निर्यात सप्टेंबरमध्ये १७.९३ लाख टनांवर आली. ऑगस्ट २०२३-२४ मध्ये २७.९४ लाख टनांच्या कृषी उत्पादनांची निर्यात झाली. या मालाचे एकूण मूल्य १८,१२८ कोटी इतके होते. सप्टेंबरमध्ये ४.२५ लाख टन इतक्या बिगरबासमती तांदळाची निर्यात करण्यात आली. १.२१ लाख टन बासमती तांदूळ, १.५१ लाख टन कांदा आणि १,२१,४२७ टन म्हशींच्या मांसाची निर्यात करण्यात आली.