शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

‘विवाहास नकार हे आत्महत्येस प्रवृत्त करणारे कारण नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 05:04 IST

बिलासपूर : विवाहाला नकार देणे, हे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे कारण मानले जाणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा बिलासपूर हायकोर्टाने दिला ...

बिलासपूर : विवाहाला नकार देणे, हे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे कारण मानले जाणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा बिलासपूर हायकोर्टाने दिला आहे. विवाहाला नकार दिल्यास एखाद्या तरुणाने किंवा तरुणीने आत्महत्या केल्यास एकमेकांविरुद्ध खटला दाखल होऊ शकत नाही. अशा प्रकरणात मुलाने वा मुलीने आत्म्हत्या केल्यास भादंवि कलम ३०६ तहत दंडनीय गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असा निर्वाळा एका प्रकरणात निर्णय देताना दिला.विवाहाला नकार देणे हे केवळ आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे कारण मानता येऊ शकत नाही, असा निर्णय छत्तीसगड हायकोर्टाचे न्यायाधीश अरविंद सिंह चंदेल यांनी दोन वर्षांपूर्वीच्या एका घटनेशी संबंधित प्रकरणात दिला.दोन वर्षांपूर्वी धमतरी जिल्ह्यातील कोहका कोलियारी गावातील कुसुमलच आणि मानसिंह यांच्यात विवाहाची बोलणी चालू होती. दरम्यान मुलाकडील मंडळी मुलीला पाहण्यासाठी तिच्या घरी गेले. नंतर काही कारणांमुळे मुलाकडील लोकांनी विवाहाला नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या युवतीने आत्महत्या केली होती.