शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
3
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
4
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
5
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
6
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
7
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
8
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
9
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
10
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
11
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
12
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
13
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
14
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
15
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
16
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
17
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
18
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
19
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
20
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा द्रमुक-भाजपा आघाडीचा निर्णय हाय कमांड घेईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:44 IST

मुखपत्रातील लेखानंतर चर्चेला उधाण

चेन्नई : निवडणुकीत भारतीय जनता पार्टीशी आघाडी करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, तो अधिकार त्यांनाच आहे, असे अण्णा द्रमुकचे नेते व तामिळनाडूचे मत्स्यपालन मंत्री डी. जयकुमार आणि लोकसभेचे उपाध्यक्ष एम. तंबीदुराई यांनी सांगितले. पक्षाच्या मुखपत्रात प्रकाशित लेखाविषयी ते बोलत होते. मात्र त्या लेखामुळे अण्णा द्रमुक-भाजपा आघाडीची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. मुखपत्रातील लेखात म्हटले आहे की, भाजपसोबत कामकरणे म्हणजे ‘डबल बॅरलगन’सारखे आहे. जयकुमार म्हणाले की, आघाडी करण्याचा निर्णय निवडणुकीच्या वेळी घेतला जातो. तो निर्णय हायकमांड घेते. भाजपने तामिळनाडूच्या हिताविरुद्ध निर्णय घेतले तर अण्णा द्रमुक विरोध करणार काय? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, होय.अण्णा द्रमुकमध्ये आजही तेवढीच शिस्त आहे जेवढी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या काळात होती. अण्णा द्रमुकचे मुखपत्र ‘नमदू पुराच्ची तलैवी अम्मा’मध्ये प्रकाशित लेखात म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत असे वाटते की, भाजपसोबत काम करणे म्हणजे ‘डबल बॅरल गन’सारखे आहे. या लेखावर भाष्य करताना लोकसभेचे उपाध्यक्ष तंबीदुराई म्हणाले की, अण्णाद्रमुक आणि भाजप यांच्यात आतापर्यंत कोणताही राजकीय करार वा समझोता झालेला नाही. संसदेत आजही आम्ही वेगळे पक्ष म्हणून काम करतो. (वृत्तसंस्था)द्रमुकची टीकाद्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी अशी टीका केली आहे की, कावेरी पाणी तंटा आणि ‘नीट’सारख्या मुद्यांवर अण्णा द्रमुक व भाजपा सध्याच ‘डबल बॅरल गन’सारखे काम करीत आहेत.

टॅग्स :BJPभाजपा