शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
3
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
4
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
5
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
6
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
7
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
8
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
9
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
10
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
11
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
12
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
13
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
14
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
15
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
16
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
17
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
18
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
19
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
20
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

दिल्लीतील सत्तास्थापनेवर पाच आठवड्यात निर्णय घ्या - सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: August 5, 2014 16:21 IST

दिल्ली विधानसभेसंदर्भात संबंधित यंत्रणांनी पाच आठवड्यांमध्ये निर्णय घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ५ - दिल्ली विधानसभेसंदर्भात संबंधित यंत्रणांनी पाच आठवड्यांमध्ये निर्णय घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. दिल्ली विधानसभेत सर्व पक्षीय वादात सर्वसामान्य जनतेने त्रास का सोसावा असा सवालही सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे. 
दिल्ली विधानसभेसंदर्भात आम आदमी पक्षाने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने विधानसभेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या यंत्रणांनी पाच आठवड्यांमध्ये निर्णय घ्यावा असे आदेश दिले. एका पक्षाला सत्तास्थापनेत रस नाही, दुस-या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही, तर एका पक्षामध्ये तेवढी क्षमताच नाही. याचा फटका जनतेने का सोसावा ? दिल्लीत अजून राष्ट्रपती शासन का ? निवडून आलेले आमदार विनाकाम घरी का बसतील ?, केंद्र सरकार कधीपर्यंत दिल्लीतील विधानसभेवर निर्णय घेईल अशा प्रश्नांची सरबत्तीच सुप्रीम कोर्टाने केली.  
दिल्लीत फेब्रुवारीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. भाजपकडे सर्वाधिक आमदार असले तरी सत्ता स्थापनेचे मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांना अन्य पक्षातील आमदार आणि अपक्षांची साथ लागणार आहे. काँग्रेसने पुन्हा 'आप'ला समर्थन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय दिल्लीतील नायब राज्यपाल नजीब जंग हे घेणार आहेत.