शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राजस्थानातही शेतक-यांना कर्जमाफी; दिलासा देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 04:27 IST

या वर्षी होणा-या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तसेच नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांतील पराभवानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सोमवारी शेतक-यांना ५० हजारांची कर्जमाफी जाहीर करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

जयपूर : या वर्षी होणा-या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तसेच नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांतील पराभवानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सोमवारी शेतक-यांना ५० हजारांची कर्जमाफी जाहीर करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.अर्थसंकल्प मांडताना त्यांनी ही घोषणा केली. राजे यांच्याकडेच अर्थखात्याचा कार्यभारही आहे. या कर्जमाफीमुळे सरकारच्या तिजोरीवर ८ हजार कोटींचा बोजा पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकºयांच्या कर्जमाफीवरून राजस्थानात कमालीचा असंतोष खदखदत होता. या नाराजीचे प्रत्यंतर महिन्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पाहायला मिळाले.दोन लोकसभा आणि एका विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा जोरदार पराभव केला होता.

राजे यांचा ज्येष्ठांना खूष करण्याचा प्रयत्न८० हून अधिक वय असलेल्या नागरिकांना राज्यात परिवहन मंडळाच्या वाहनाने मोफत, तर त्यांच्यासोबत प्रवास करणाºया नातेवाईकाला निम्म्या तिकीट दराने प्रवास करता येईल, अशीही घोषणा राजे यांनी केली.

टॅग्स :Farmerशेतकरी