शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खात्मा होण्यापूर्वी अबू दुजाना म्हणाला, अभिनंदन तुम्ही मला पकडलं पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 10:15 IST

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी (1 ऑगस्ट ) सुरक्षा दलानं लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजानाचा खात्मा केला.  चकमकीदरम्यान अबू दुजानाला जवानांनी घेराव घातल्यानंतर त्यानं लष्कराच्या जवानांना आत्मसमर्पण करण्यास नकार दिला होता.  

श्रीनगर, दि. 3 - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी (1 ऑगस्ट ) सुरक्षा दलानं लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजानाचा खात्मा केला. अबू दुजानाचा खात्मा भारतीय लष्करासाठी मोठे यश मानले जात आहे. दरम्यान, चकमकीवेळी जवानांनी अबू दुजानाला घेराव घातल्यानंतर त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र त्यानं आत्मसमर्पण करण्यास नकार दिला होता.  

''टाइम्स ऑफ इंडिया''नं दिलेल्या वृत्तानुसार, लष्कराने एका काश्मीर नागरिकाच्या माध्यमातून मोबाइलद्वारे दुजानासोबत बातचित करण्याचा प्रयत्न केला. लष्कराचे जवान व दुजानामधील संभाषणाची ऑडिओ टेपमध्ये दुजाना अगदी शांततेनं संवाद साधताना ऐकायला मिळत आहे. जेव्हा काश्मिरी नागरिकाला त्यानं काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर त्या नागरिकानं फोन लष्कराच्या अधिका-यांकडे सोपवला.   यावेळी दुजानानं अधिका-यांना विचारले, ''कसे आहात? मी विचारत आहेत कसे आहेत? यावर लष्करी अधिकारी म्हणाले की, ''आमची काळजी सोडू दुजाना तू आत्मसमर्पण का करत नाही. तुझे ज्या मुलीसोबत लग्न झाले आहे आणि तू तिला जी वागणूक देत आहेस ती योग्य नाही'' 

भारतीय लष्कराचे अधिकारी व दुजानामधील हे संभाषण एका टेपमध्ये  रेकॉर्ड करण्यात आले आहे.  दरम्यान, यावेळी लष्कराच्या अधिका-यांनी दुजानाला असेही सांगितले की, पाकिस्तानी एजन्सी तुझा वापर करत आहेत आणि तू निष्पाप काश्मिरींसाठी एक समस्या बनला आहेस. पण यानंतरही दुजानानं आपला उद्धटपणा कायम ठेवला. 

दुजानानं यावेळी म्हटले की, आम्ही शहीद होण्यासाठी बाहेर पडलो, मी काय करू?. ज्यांना खेळ खेळायचा आहे त्यांनी खेळावं, कधी आम्ही पुढे तर कधी तुम्ही. आज तुम्ही मला पकडलं, अभिनंदन आहे तुमचं. ज्यांना जे करायचं आहे त्यांनी करावं. असे सांगत त्यानं पुढे लष्कराच्या अधिका-यांना सांगितले की, मी आत्मसमर्पण करू शकत नाही. माझ्या नशिबी जे लिहिलं आहे तेच होणार. अल्लाह तेच करणार, ठीक आहे. 

यावेळी भारतीय लष्कारातील अधिका-यांनी दुजानाला असेही सांगितले की, आपल्या आईवडिलांचा तरी विचार कर, मात्र याचाही त्यावर काहीही फरक पडला नाही. यावेळी अधिकारी त्याला असे आवाहन करत होते की, काश्मिरींना वाचव आणि त्यांचा दहशतवादासाठी वापर करू नकोस. मात्र यानंतर अचानक दुजानानं संवाद बंद केला. यानंतर दुजानाला आत्मसमर्पण करण्यास सांगण्यासाठी आणखी एकदा शेवटचा प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याच्याकडून काहीही उत्तर आले नाही.