शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

धक्कादायक! हनीमून ठरला जीवघेणा, फोटोशूट करताना कपलचा मृत्यू; 1 जूनला झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 10:07 IST

हनीमूनला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्यासोबत एक भयंकर घटना घडली आहे. त्यांचा हनीमून जीवघेणा ठरला आहे.

बालीमध्य़े हनीमूनला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्यासोबत एक भयंकर घटना घडली आहे. त्यांचा हनीमून जीवघेणा ठरला आहे. चेन्नईतील कपल फोटोशूटसाठी वॉटरबाईकवरून जात असताना बुडालं. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 1 जून रोजी त्यांचा थाटामाटात विवाह झाला होता आणि त्यानंतरच ही दु:खद घटना घडली आहे.  पती लोकेश्वरनचा मृतदेह शुक्रवारी तर पत्नी विबुश्नियाचा मृतदेह शनिवारी सापडला.

रिपोर्ट्सनुसार, कपल हनीमून दरम्यान फोटोशूटसाठी बीचवर पोहोचलं होतं. त्यानंतर वॉटरबाईक चालवण्याचा विचार केला आणि तोल गेल्याने दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती देताना बालीचे अधिकारी सांगतात की, केवळ प्राथमिक तपास झाला आहे. त्यानुसार या जोडप्याला वॉटरबाईकवर फोटोशूट करायचे होते, त्याच दरम्यान त्यांना तोल राखता आला नाही आणि दोघेही समुद्रात बुडाले. 

दोघांनाही भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, दोघांच्या कुटुंबीयांनी राज्य सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे जेणेकरून त्यांचे मृतदेह लवकर भारतात आणता येतील. इकडे पालकांची अवस्था वाईट झाली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर ही घटना घडल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.