शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाह रे पठ्ठ्या! बोहल्यावर चढला अन् थेट परीक्षा केंद्रात पोहोचला नवरदेव; वधूने कारमध्ये बसून पाहिली वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:56 IST

उत्तराखंडमधील हरिद्वार येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वार येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे लग्न लागताच नवरदेवाने परीक्षेसाठी परीक्षा केंद्राकडे धाव घेतली. खरं तर हरिद्वार येथे लग्न लागल्यानंतर नवऱ्या मुलाने एलएलबीची परीक्षा देण्यासाठी महाविद्यालय गाठले. दुसरीकडे, त्याची बायको केंद्राबाहेर कारमध्ये बसून त्याची वाट पाहत राहिली. परीक्षा संपल्यानंतर नवरदेव जेव्हा बाहेर आला तेव्हा वधूच्या चेहऱ्यावर वेगळेच हास्य होते. या अनोख्या नवरदेवाची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

लग्न लागताच नवरदेवानं गाठलं परीक्षा केंद्रदरम्यान, हरिद्वार श्यामपूर कांगरी गाजीवाला येथील रहिवासी असलेल्या तुलसी प्रसादचे काल हरयाणातील हिसार येथे लग्न झाले. आज त्याचा एलएलबीचा पेपर होता. पेपर असल्याने तुलसी लग्न झाल्यानंतर घरी न जाता थेट एलएलबीचा पेपर देण्यासाठी गेला. तुलसीप्रसाद यांने यासंदर्भात माहिती दिली. त्याने सांगितले की काल त्याचे हिसारमध्ये लग्न झाले होते, पण आज एलएलबीचा पेपर होता. पेपरही द्यायचा होता, तो थेट घरी गेला असता तर उशीर झाला असता. त्यामुळे पेपर देण्यासाठी तो थेट कॉलेजमध्ये आला. लग्नाचे विधी आता घरी जाऊन पूर्ण केले जाणार असल्याचे त्याने अधिक सांगितले. 

लॉ कॉलेजच्या प्राचार्य यांनी दिली माहिती पूर्णानंद तिवारी लॉ कॉलेजचे प्राचार्य अशोक कुमार तिवारी यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लग्नात पेपर देणाऱ्या विद्यार्थ्याचा एलएलबी 5 व्या सत्राचा पेपर होता. पेपर सोडला असता तर एक वर्ष वाया गेले असते. त्यामुळेच त्याने लग्नाच्या कपड्यांमध्येच पेपर देण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळेच लग्नानंतर तुलसीप्रसाद घरी न जाता थेट कॉलेजचा पेपर देण्यासाठी आला. नव्या आयुष्याची सुरुवात करताना त्याने पेपरला अधिक प्राधान्य दिले आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यासोबत वधूही आली, जी गाडीत आपल्या पतीची वाट पाहत राहिली.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडmarriageलग्नcollegeमहाविद्यालय