शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बेटी तो बोझ होती है, हा अनुभव वाटय़ाला- इराणी

By admin | Updated: June 28, 2014 01:28 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या आईने मात्र आपल्याला भक्कमरीत्या घडविल्याचे अभिमानाने सांगितले.

भोपाळ : आपला जन्म होताच बेटी तो बोझ होती है असे कुणा एका उपस्थिताने म्हटल्याचे स्मरण करून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या आईने मात्र आपल्याला भक्कमरीत्या घडविल्याचे अभिमानाने सांगितले. अशा प्रकारच्या घटनांना रोखण्याचे काम मोठय़ा प्रमाणावर व्हायला हवे यावर त्यांनी एका कार्यक्रमात भर दिला. 
मुलींचे शिक्षण हे केवळ त्यांच्या करिअरकरिता नसते, तर ते एका कुटुंबाच्या कल्याणाकरिता उपयोगी येत असते असे त्या पुढे म्हणाल्या. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, देशातील बेरोजगारीची समस्या हाताळण्यासाठी सरकार शिक्षण व कलागुणांना प्राधान्य यांचा समन्वय करीत असल्याचे म्हटले. याकरिता शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्यावर मंत्रलय विचार करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुलांसाठी ई-लायब्ररीची योजनाही आखली जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. (वृत्तसंस्था)