शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अस्तित्वच्या हाती मोबाईल देताच डेटा होतोय गायब; चमत्कार बघायला घरी होतेय गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 07:58 IST

अस्तित्व अग्रवालच्या घराबाहेर लोकांची रांग लागते. त्याच्या हाती मोबाईल देऊन अनेक जण त्याचा व्हिडिओ चित्रित करतात.

अलीगढ : मोबाईलचे कोणतेही बटन दाबवल्याशिवाय, फोन फॅक्टरी रिसेट केल्याशिवाय त्यातला संपूर्ण डेटा जाणे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे असले तरी येथील अस्तित्व अग्रवाल या मुलाच्या हातात मोबाईल गेल्यावर तो संपूर्णपणे रिसेट होतो, त्यातला सगळा डेटा जातो. फोनमधले मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि सगळ्या फाईल्स डिलीट होतात. अनेकांना ही गोष्ट पचनी पडणार नाही. 

अस्तित्व अग्रवालच्या घराबाहेर लोकांची रांग लागते. त्याच्या हाती मोबाईल देऊन अनेक जण त्याचा व्हिडिओ चित्रित करतात. त्याच्याकडे मोबाईल दिल्यावर खरेच त्यातील सगळा डेटा डिलीट होतो का, अशी उत्सुकता अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे अनेक जण थेट चमत्कार पाहायला त्याच्या घरी येतात.

अस्तित्वच्या हाती मोबाईल दिल्यावर तो रिसेट होत असल्यामुळे अनेकांना धक्का बसला. अस्तित्वचे वडील गौरव यांनी त्याची वैद्यकीय चाचणी करून घेतली. त्या अहवालात काहीच वावगे आढळले नाही. अस्तित्वच्या हातात मोबाईल देताच त्यातील संपूर्ण डेटा गायब होत असल्याचे १२ मे रोजी त्याच्या आई-वडिलांच्या सगळ्यात आधी लक्षात आले. 

१२ मे रोजी अस्तित्वने कुटुंबातील एकाचा मोबाईल घेतला होता. त्यातील डेटा अचानक गायब झाला. त्यामुळे आई - वडील त्याच्यावर रागावले. डेटा डीलिट झाल्याची तक्रार घेऊन कुटुंबीय मोबाईलच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गेले. मात्र, तेथे मोबाईल व्यवस्थित होता. २२ ऑगस्ट रोजी देखील तशीच घटना घडली. त्यावेळी अस्तित्व त्याच्या आईसोबत ननिहालला गेला होता. रक्षाबंधनादिवशीच त्याच्या आईच्या फोनमधील डेटा गायब झाला.

अस्तित्वच्या जवळ मोबाईल नेल्यानंतर त्यातला डेटा डिलीट होत असल्याचे नंतर कुटुंबाच्या लक्षात आले. त्यांनी अस्तित्वची वैद्यकीय चाचणी घेतली. मात्र, अहवाल अगदी सामान्य होता. 

प्रकृतीची चिंताडॉक्टरांनी इलेक्ट्रॉनिक बीपी मशीनच्या मदतीने रक्तदाब तपासण्याचा प्रयत्न केला; पण मशीन एरर दाखवू लागली. त्यामुळे रक्तदाब तपासता आला नाही. अस्तित्वला शरीरात कोणतेही बदल जाणवत नाहीत. अस्तित्वच्या कुटुंबाला आणि नातेवाइकांना त्याच्या प्रकृतीची चिंता सतावत आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलUttar Pradeshउत्तर प्रदेश