शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

खिचडीत डाळ, पुलावमध्ये भाज्याच; तांदूळ निर्यातबंदीनंतर भाव उच्चांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 08:02 IST

भारताच्या बंदीनंतर व्यापाराची घडी विस्कटल्याचा हा परिणाम आहे. 

नवी दिल्ली : भारताने तांदळाच्या निर्यात बंदी केल्यानंतर ऑगस्टमध्ये जागतिक बाजारात तांदळाच्या किमती १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) शुक्रवारी दिली. संघटनेने अहवालात म्हटले आहे की, जागतिक बाजारात ऑगस्टमध्ये तांदळाच्या किमती ९.८ टक्के वाढल्या. भारताच्या बंदीनंतर व्यापाराची घडी विस्कटल्याचा हा परिणाम आहे. भारताने जुलैमध्ये बिगर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तांदूळ निर्यात बंदी निर्णय जाहीर करताना ग्राहक व्यवहार व अन्न मंत्रालयाने म्हटले होते की, निर्यात बंदीमुळे देशांतर्गत बाजारात पुरेसा तांदूळ उपलब्ध होण्यास मदत होईल तसेच दरवाढीलाही लगाम लागेल.

बंदीमुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत

अहवालात म्हटले आहे की, भारताच्या तांदूळ निर्यात बंदीच्या कालावधीबाबतची अनिश्चितता आणि बंधनांमुळे निर्माण झालेल्या चिंता यामुळे पुरवठा साखळीतील व्यावसायिकांनी साठे रोखून धरले आहेत. काही जण कराराबाबत फेरवाटाघाटी करीत आहेत, तर काहींनी किंमत प्रस्ताव देणे बंद केले आहे. त्यामुळे बाजारातील तांदळाची उपलब्धता घटली आहे. तांदूळ हा जगातील प्रमुख आहार असून त्याच्या किमती अनेक घटकांच्या पार्श्वभूमीवर वाढल्या आहेत. 

अन्न किंमत निर्देशांक मात्र २ वर्षांत नीचांकी पॅरिस : तांदळाच्या किमती घटल्या तरीही ऑगस्टमध्ये एफएओचा जागतिक अन्न निर्देशांक घसरून दोन वर्षांच्या नीचांकावर गेला. जगात सर्वाधिक व्यापार केल्या जाणाऱ्या खाद्यवस्तूंच्या किमतींवर आधारित असलेला जागतिक अन्न निर्देशांक ऑगस्टमध्ये घसरून १२१.४ अंकांवर आला. 

टॅग्स :foodअन्नIndiaभारतMarketबाजार