शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

कच्च्या मालाच्या टंचाईमुळे काजू प्रक्रिया उद्योग अडचणीत आजरा - चंदगडमधील परिस्थिती : बेरोजगारी वाढणार

By admin | Updated: May 12, 2014 22:13 IST

* सध्या काजू बियांचा दर ८५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला

* सध्या काजू बियांचा दर ८५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला
* विभागात काजूवर प्रक्रिया करणारे ३५० उद्योग
* टांझानिया, ब्राझील, मलेशिया, व्हिएतनाम येथूनही काजूबिया आयात

ज्योतिप्रसाद सावंत / आजरा : आजरा-चंदगड तालुक्यात काजू उत्पादनात यावर्षी प्रचंड घट झाल्याने काजू प्रक्रिया उद्योग अडचणीत आले असून, उद्योग चालकांना आर्थिक फटक्यास तर कामगार वर्गास बेरोजगारीस सामोरे जावे लागणार आहे.
प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी काजू उत्पादन कमालीचे घटले आहे. सद्य:स्थितीत काजूबियांचा दर ८५०० रुपये प्रतिक्विंटलच्या घरात जाऊन पोहोचला आहे. प्रतिवर्षी या भागात सुमारे पाच हजार टन काजू बाजारपेठेत उपलब्ध होतो. यावर्षी हेच प्रमाण तीन हजार टनाच्या आसपास आहे. या विभागात काजूवर प्रक्रिया करणारे ३५० लहानमोठे उद्योग उभे आहेत. उद्योग उभा करणार्‍यांमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
स्थानिक काजूबियांबरोबरच गोवा, सिंधुदुर्ग व बेळगाव येथूनही काजूची आयात मोठ्या प्रमाणावर होते. यावर्षी काजूबियांचे दर दीडपट वाढल्याने बिया खरेदीसाठी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. एकीकडे स्थानिक काजूची अशी स्थिती असताना दुसरीकडे टांझानिया, ब्राझील, मलेशिया, व्हिएतनाम येथून काजूबिया आयात होत आहेत. भारतीय काजूबिया तुलनेने दर्जेदार असल्या तरी आयात काजू स्वस्त मिळत असल्याने सर्रास अशा काजूबिया खरेदीकडे मोठ्या उद्योजकांचा कल आहे.
स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केलेल्या काजूबियांपासून तयार झालेला काजूगर व आयात बियांपासून तयार होणारा काजूगर याचा एकच दर असल्याने तुलनेने दर्जा कमी असला, तरी आयात बियांपासून काजूगर निर्मिती करणे फायदेशीर ठरत आहे.
आजरा-चंदगड भागात पाच ते सात हजारांच्या आसपास या उद्योगातून प्रत्यक्षरीत्या, तर पाच हजाराच्या घरात अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध होत आहे. यावर्षी मात्र कच्च्या मालाच्या टंचाईमुळे वर्षभर काजू उद्योग बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.