शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पंतप्रधान पीक विमा योजना ठरतेय राज्यातील शेतकऱ्यांंपेक्षा विमा कंपन्यांसाठीच फायद्याचा सौदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 11:57 IST

८,०६७ कोटींचा वसूल केला हप्ता.

नितीन अग्रवालनवी दिल्ली :  शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रासाठी चिंताजनक विषय असला, तरी पंतप्रधान पीक विमा योजना मात्र राज्यातील शेतकऱ्यांंपेक्षा विमा कंपन्यांसाठीच फायद्याचा सौदा ठरत आहेत. गेल्या पाच वर्षांत विमा कंपन्यांनी निकाली काढलेल्या दाव्यांच्या तुलनेत ८,०६७ कोटी रुपयांचे हप्ते वसूल केले आहेत.

२०१६-१७ ते २०२०-२१ पर्यंत  पीक विम्यापोटी शेतकऱ्यांनी एकूण २७,६९८ कोटी रुपयांचे हप्ते अदा केले. राज्यांतील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे १९,९०६.४२ कोटी रुपयांचे दावे सादर केले; यापैकी १९,८३८.६५ कोटी रुपयांचे दावे मंजूर करण्यात आले. परंतु, दाव्यापोटी  १९,६३३.४७ कोटी रुपये देण्यात आले.

या योजनेत २७३ कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत. मंत्रालयाच्या सूत्रांनुसार दावे प्रलंबित राहण्याचे मुख्य कारण म्हणजे  विमा हप्ता सबसिडीत राज्य सरकारच्या हिश्श्याचा समावेश न करणे. याव्यतिरिक्त विमान कंपनी आणि राज्य सरकार दरम्यानचे वाद, महाराष्ट्रात पीक विमा योजनेखाली एकूण ८,४४,९८१ हेक्टर शेतीला विमा संरक्षणाचे कवच देण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी