शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या आरक्षित तिकिटांच्या रिफंडबाबत मध्य रेल्वेने केली महत्त्वपूर्ण घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 16:11 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेचे आगावू आरक्षण करणाऱ्यांची तिकिटे रद्द झाली आहेत. आता या रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा कसा मिळवायचा याची चिंता प्रवाशांना लागलेली आहे.

ठळक मुद्देरद्द झालेल्या तिकीटांचा परतावा मिळवण्यासाठी ३० जून नाही, तर प्रवासाच्या तारखेपासून पुढच्या सहा महिन्यांची मुदतपरतावा मिळवण्यासाठी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने घेतला हा निर्णय मध्य रेल्वेने लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटांच्या रकमेचा परतावा ३० जूनपर्यंत मिळवता येईल, असे ट्विट केले होते

मुंबई - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील रेल्वेसेवा विस्कळीत झालेली आहे. काही विशेष आणि नियमित गाड्या चालवण्यात येत असल्या तरी देशातील रेल्वे वाहतूक अद्याप रुळावर आलेली नाही. त्यामुळे रेल्वेचे आगावू आरक्षण करणाऱ्यांची तिकिटे रद्द झाली आहेत. आता या रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा कसा मिळवायचा याची चिंता प्रवाशांना लागलेली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे ट्रेन रद्द झाल्याने रद्द करण्यात आलेल्या आरक्षित तिकिटांच्या परताव्याबाबत मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. 

मध्य रेल्वेने रद्द झालेल्या तिकिटांच्या परताव्याबाबत या घोषणेतून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. आता रद्द झालेल्या तिकीटांचा परतावा मिळवण्यासाठी ३० जून नाही, तर प्रवासाच्या तारखेपासून पुढच्या सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा मिळवण्यासाठी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. 

यापूर्वी मध्य रेल्वेने लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटांच्या रकमेचा परतावा ३० जूनपर्यंत मिळवता येईल, असे ट्विट केले होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात लाखो तिकीट रद्द झालेली असल्याने परतावा मिळवण्यासाठी तिकी खिडक्यांवर गर्दी होत होती. 

तिकीट खिडक्यांवर होत असलेल्या गर्दीमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत होते. तसेच गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नव्हते. त्यामुळे रद्द करण्यात आलेल्या तिकीटांचा परतावा प्रवासाच्या तारखेपासून पुढच्या सहा महिन्यांमध्ये मिळवता येईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या