शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

हवा शुद्धीकरणासाठी गाईचे शेण उपयुक्त, प्रदूषण थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 05:14 IST

वाढते प्रदूषण ही प्रत्येक शहराची समस्या बनत चालली असताना आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक जीवनातील वापरही सततचा आहेच.

सीमा महांगडे कोलकाता : वाढते प्रदूषण ही प्रत्येक शहराची समस्या बनत चालली असताना आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक जीवनातील वापरही सततचा आहेच. मात्र इलेक्ट्रोमॅग्नेटीक फिल्डमुळे आजूबाजूच्या वातावरणात सततच्या वाढणाऱ्या पॉझिटिव्ह आयन्समुळे आपल्याला थकवा येणे, डोकेदुखी, सुस्त वाटणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे संशोधन पुढे आले आहे. मात्र हवेतील हे प्रदूषण कमी कारण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करत गाईच्या शेणाच्या वापर केला तर ? ऐकून सुरुवातीला विचित्र वाटत असले तरी हे संशोधन लवकरच बाजारात येणार असून प्रायोगिक तत्त्वावरील त्याचा वापर सध्या भारतातील बंगळुरूसारख्या शहरात होत आहे. सीएसआयआर, बंगळुरूच्या आनंद कुमार, आर राजेंद्रन आणि आर के साकेत यांच्या टीमने हवेतील प्रदूषण आणि विशेषत: पॉझिटिव्ह आयन्स जे डोकेदुखी, थकवा यासाठी कारणीभूत ठरणाºया धन आयन आकर्षित करण्यासाठी बायोइलेक्ट्रिक प्युरीफायरचे संशोधन केले आहे,.नुकतेच जपानच्या काही डॉक्टरांनी हवेतील या धनप्रभारांचा आपल्या आरोग्यावर कसा घातक परिणाम होत असतो यावर संशोधन समोर आणले आहे. आपल्या दैनंदिन वापरातील कॉम्प्युटर, मोबाईल आणि इतर हाय फ्रिक्वेन्सी डिव्हायसेसमुळे त्या हवेतील पॉसिटीव्ह आयन्सचा संचार आणि प्रमाण वाढते. हे आयन्स आपल्या रक्तातील पेशींवर परिणाम करतात आणि रक्ताची अ‍ॅसिडिटी लेव्हल वाढते. यामुळे लॅक्टिक अ‍ॅसिडिटी प्रमाण वाढण्याची शक्यता असून ते थेट कॅन्सरकडेही जाऊ शकते. याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होत असून यामुळे थकवा, सुस्ती, कंटाळा येणे, ताकद नसणे सारख्या गोष्टी आपल्याला वाटू लागतात. या सगळ्यावर एकूणच हवेतील या इलेक्रोमॅग्नेटीक फिल्डमुळे वाढणाºया पॉझिटिव्ह आयन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी बायोइलेक्ट्रिक प्युरिफायरचे संशोधन करण्यात आले आहे. या डिव्हाइसमध्ये गाईच्या शेणाचा वापर यात केलेला असल्यामुळे हवेतील बॅक्टरीया आणि व्हायरसेस आपल्याकडे आकर्षित करते आणि किमान हवा शुद्धीकरणास मदत करते.>प्रदूषणाचा विळखा कमी होणारया डिव्हाईसचा वापर कोठेही सहज केला जाऊ शकतो आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या एअर प्युरिफायरच्या केमिकल्सना हा उत्तम पर्याय ठरू शकणार आहे. केवळ गाईचे शेण आणि ?क्टिव्हेटेड कार्बन सारख्या सोप्या पद्धतींचा अवलंन असलेलय डिव्हाईसची किमंतही कोफायतशीर आहे. भारतीय सांस्कृतीतील पारंपरिक गोष्टी व पद्धतीचं आज आपल्याला वाढत्या प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढू शकणार आहेत. विज्ञान तंत्रज्ञानामुळे मानवी आरोग्यावर होणारे वाईट परिणाम नैसर्गिक घटकांच्या माध्यमातून दूर केले जाऊ शकतात असा विश्वास आनंद कुमार यांनी व्यक्त केला.