शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

लोकपाल नेमण्यात दिरंगाई होण्याने कोर्ट नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:57 IST

लोकपाल कायदा लागू होऊन दोन वर्षे झाली तरी लोकपालांची प्रत्यक्ष नेमणूक करण्यात होत असलेल्या दिरंर्गाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.

नवी दिल्ली : लोकपाल कायदा लागू होऊन दोन वर्षे झाली तरी लोकपालांची प्रत्यक्ष नेमणूक करण्यात होत असलेल्या दिरंर्गाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकपालांच्या संभाव्य नावांचे पॅनेल तयार करण्यासाठी नेमायची शोध समिती नेमून तिचेकाम केव्हा पूर्ण होणार याचा नक्की कालावधी सरकारने चार आठवड्यांत सांगावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.‘कॉमन कॉज’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अवमान याचिकेवरून हा विषय न्या. तरुण गोगोई, न्या. आर. भानुमती व न्या. नविन सिन्हा यांच्या खंडपीठापुढे आहे. गेल्या १७ जुलै रोजी सुनावणी झाली तेव्हा सरकारने असे सांगितले होते की,शोध समिती नेमण्यासाठीलोकपाल निवड समितीची बैठक १९ तारखेला व्हायची आहे. त्यामुळे कोणताही आदेश न देता न्यायालयाने त्या बैठकीत शोध समितीनेमली जाईल, अशी आशा व्यक्त केली होती.अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी १९ तारखेच्या बैठकीत काय झाले याचे कार्मिक विभागाचे सचिव सी. चंद्रमौळी यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात असे म्हटले होते की, ठरल्याप्रमाणे निवड समितीची बैठक झाली.शोध समितीसाठी प्रत्येक सदस्याने आपापली नावे सुचवावी व नंतर अध्यक्ष व अ्न्य सदस्यांच्या सोईनुसार पुढील बैठक घेऊन शोध समितीवर निर्णय घ्यावा. सरकारचे हे प्रतिज्ञापत्र अजिबात समाधानकारक नाही, असे न्यायालयाने सांगितले.याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. प्रशांत भूषण म्हणाले की, सरकार चालढकल करते आहे हे उघड आहे. त्यामुळे आता दोनच पर्याय आहेत. एक तर संबंधितांवर अवमानाची कारवाई करावी. किंवान्यायालयाने सूत्रे हाती घेऊन आदी सोध समितीची व नंतरलोकपालांची निवड व नेमणूकही न्यायालयानेच करावी.> सरकारला आम्हीच शिकवावे, असे वाटत नाहीनव्या प्रतिज्ञापत्रात नेमका कोणता तपशील असावा, याचाही न्यायालयाने आदेशात उल्लेख करावा, असे वेणुगोपाळ यांनी सूचविले. मात्र ते अमान्य करताना खंडपीठाने सांगितले की, तुम्ही काय करणे अपेक्षित आहे, हे आम्ही तुम्हाला सांगितले आहे. त्यानुसार प्रतिज्ञापत्र कसे करावे हेदेखिल सरकारला आम्हीच शिकवावे, असे आम्हालावाटत नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार