शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 13:29 IST

वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

नवी दिल्ली - वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. वंदे मातरमला आतापर्यंत जन-गन-मन सारखा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळे  न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली होती.  भाजपाशी संबंधित असलेल्या अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. सर्व शाळांमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत म्हणून गायले गेले पाहिजे. तसेच त्यासाठी एक राष्ट्रीय धोरण बनवले गेले पाहिजे, अशी मागणी उपाध्याय यांना या याचिकेमधून केली होती.  दरम्यान, वंदे मातरमला अनिवार्य बनवण्याबाबत काही धार्मिक संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे. वंदे मातरममध्ये देशाला माता मानून त्याची स्तुती करण्यात आली आहे. आपला धर्म त्याला मान्यता देत नाही. त्यामुळेच आदेशाद्वारे हा निर्णय थोपवता येणार नाही, असे या संघटनांचे म्हणणे होते.  याआधी 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, संविधानातील कलम 51(अ) म्हणजेच मुलभूत कर्तव्यांमध्ये केवळ जन-गण-मन आणि राष्ट्रीय ध्वजाचाच उल्लेख आहे. तामुळे वंदे मातरमला अनिवार्य करता येणार नाही. आता दिल्ली हायकोर्टानेही अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना अशीच टिप्पणी केली आहे.  

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमHigh Courtउच्च न्यायालयNew Delhiनवी दिल्ली