शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

ममता बॅनर्जींचा अर्ज न्यायालयाने फेटाळला, राष्ट्रगीत अवमान प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 06:08 IST

भाजपचे मुंबईचे सचिव व वकील विवेकानंद गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीवरून शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने २ मार्च २०२२ रोजी ममता बॅनर्जींना समन्स बजावले.

मुंबई : राष्ट्रगीत अवमानप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.

भाजपचे मुंबईचे सचिव व वकील विवेकानंद गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीवरून शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने २ मार्च २०२२ रोजी ममता बॅनर्जींना समन्स बजावले. याविरोधात बॅनर्जी यांनी विशेष न्यायालयात धाव घेतली. १२ जानेवारीला विशेष न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना दिलासा देण्यास नकार देत दंडाधिकाऱ्यांना तक्रारीवर नव्याने विचार करण्यास सांगितले. 

१ डिसेंबर २०२१ रोजी  यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी अर्धवट राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रगीताचा अवमान केला आहे, अशी तक्रार गुप्ता यांनी कफ परेड पोलिस ठाण्यात केली होती. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने गुप्ता यांनी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी