शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पश्चिम बंगालमधील २० हजारांहून जादा जागांच्या पंचायत निवडणुका रद्द करण्यास कोर्टाचा नकारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:07 IST

पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या २० हजारांहून अधिक जागांवरील निवडणुका रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या जागांवर तृणमूल काँग्रेसचेच उमेदवार बिनविरोध निवडून

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या २० हजारांहून अधिक जागांवरील निवडणुका रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या जागांवर तृणमूल काँग्रेसचेच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे खवळलेल्या भाजपा, माकपच्या याचिका केल्या होत्या. त्या सर्व न्यायालयाने फेटाळल्या.

भाजपा, माकपच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या; तृणमूल काँग्रेसला दिलासा

या जागांवर आमचे उमेदवार उभे करण्यात अनंत अडचणी निर्माण केल्या गेल्या, असा आरोप विरोधकांनी तृणमूल काँग्रेसवर केला होता. या निवडणुकांतील विरोधी पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक निकाल मान्य नसल्यास, ते त्या विरोधात ३० दिवसांत संबंधित न्यायालयात याचिका दाखल करू शकतात, असे सरन्यायाधीश दीपक मिस्रा व न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. पंचायत निवडणुकांसाठी ईमेल किंवा व्हॉट्सअप मार्फत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कोलकाता उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. हा निर्णय भाजपाने मान्य केला आहे, तर ‘हा निकाल म्हणजे लोकशाहीचा विजय आहे' अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसने स्वागत केले आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूकwest bengalपश्चिम बंगाल