शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

दाम्पत्याचा विवाहानंतर दोनच दिवसांत घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 05:54 IST

हरयाणामध्ये विवाह झाल्यानंतर दोनच दिवसात पती व पत्नीमध्ये इतके मतभेद झाले की त्यांनी परस्परांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क

चंदीगड : हरयाणामध्ये विवाह झाल्यानंतर दोनच दिवसात पती व पत्नीमध्ये इतके मतभेद झाले की त्यांनी परस्परांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हे कारण त्यांना घटस्फोट देण्यासाठी पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने मान्य केले. विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घटस्फोटासाठी अर्ज करू नये, हा नियमही या प्रकरणात उच्च न्यायालयाने बाजूला ठेवला. हरयाणातील गुरुग्राम येथील ही घटना आहे. या दोघांचा विवाह यंदाच्या १५ फेब्रुवारी रोजी झाला होता. दोनच दिवसात त्यांच्यातील मतभेद इतके वाढले की, पत्नीने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पती व पत्नी यांनी सहमतीने गुरुग्राम येथील कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्याबरोबरच आणखी एक अर्ज करण्यात आला. त्यात म्हटले होते की, विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू नये, या नियमातून आम्हाला वगळण्यात यावे.

घटस्फोट मंजूर...

कुटुंब न्यायालयाच्या निकालाविरोधात मग या पती-पत्नीने पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्दबातल करून उच्च न्यायालयाने या दाम्पत्याला घटस्फोट घेण्यास मंजुरी दिली. 

टॅग्स :Courtन्यायालयDivorceघटस्फोट