शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जनतेला सवलती मिळण्याच्या शक्यता, आजच्या भाषणाकडे देशाचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 06:59 IST

पंतप्रधानांच्या आजच्या भाषणाकडे देशाचे लक्ष

नवी दिल्ली: देशव्यापी लॉकडाउनच्या शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी पुन्हा टीव्हीवरून देशाला उद्देशून भाषण करणार असून, त्यात ते देशव्यापी लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा करतील, हे जवळपास निश्चित आहे. मात्र शेतकरी, कामगार व ग्रामीण लोकांसाठी ते काही सवलती, पॅकेज वा घोषणा करतील, असा अंदाज आहे.

बुधवारनंतर देशात लॉकडाऊन कायम राहिलाच तरी त्याचे स्वरूप कसे असेल हे मोदी स्पष्ट करतील, अशी अपेक्षा आहे. कदाचित मोदी लॉकडाऊनने त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी व थंडावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी एखादे मेगा पॅकेज जाहीर करतील, असेही जाणकारांना वाटते. शेतीची कामे आता सुरू होतील. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी ते काय घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवाय उद्योग व उत्पादन सुरू होणे आवश्यक असून, त्यासाठी ते काही निर्बंध शिथिल करतील, अशी अपेक्षा आहे.७ राज्यांत लॉकडाउनलॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, प. बंगाल, दिल्ली, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. भाजपशासित राज्यांनी मात्र तो निर्णय घेतलेला नाही. मोदी यांच्या उद्याच्या भाषणानंतर ती राज्ये निर्णय घेतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान