शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

केंद्राच्या हलगर्जीपणामुळे देश बुडत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 05:20 IST

सोनिया गांधींचे केेंद्र सरकारवर टीकास्त्र; सर्वपक्षीय बैठक बोलवा

ठळक मुद्देकाँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या.

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट हताळण्यासाठी सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाची गरज आहे. मात्र, मोदी सरकारच्या हलगर्जीपणामुळे देश बुडत असल्याची कडाडून टीका काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. विषाणूविरुद्धचा लढा आता राजकीय मतभेदांच्या पलीकडे गेला असून देशाला आता एकत्रपणे लढावे लागेल, अशी भूमिका सोनिया गांधींनी मांडली. मोदी सरकारने कोरोनाचे संकट हाताळण्यासाठी तत्काळ सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणीही सोनिया गांधी यांनी केली आहे.

काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. मोदी सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, देशाच्या प्रमुख राजकीय नेतृत्वाला नागरिकांप्रती कसलीही सहानुभूती नसून केंद्र सरकारने जनतेला अपयशी केले आहे. देशाची यंत्रणा अपयशी झालेली नाही. भारताची बलस्थाने आण‍ि संसाधनांचा योग्य वापर करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. हा लढा सरकारविरुद्ध नसून कोरोनाविरुद्ध आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी कृती आणि उत्तरदायित्व ठरविण्यासाठी एक स्थायी समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबत सोनिया गांधींनी प्रथमच मत व्यक्त केले. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या