शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

केंद्राच्या हलगर्जीपणामुळे देश बुडत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 05:20 IST

सोनिया गांधींचे केेंद्र सरकारवर टीकास्त्र; सर्वपक्षीय बैठक बोलवा

ठळक मुद्देकाँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या.

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट हताळण्यासाठी सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाची गरज आहे. मात्र, मोदी सरकारच्या हलगर्जीपणामुळे देश बुडत असल्याची कडाडून टीका काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. विषाणूविरुद्धचा लढा आता राजकीय मतभेदांच्या पलीकडे गेला असून देशाला आता एकत्रपणे लढावे लागेल, अशी भूमिका सोनिया गांधींनी मांडली. मोदी सरकारने कोरोनाचे संकट हाताळण्यासाठी तत्काळ सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणीही सोनिया गांधी यांनी केली आहे.

काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. मोदी सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, देशाच्या प्रमुख राजकीय नेतृत्वाला नागरिकांप्रती कसलीही सहानुभूती नसून केंद्र सरकारने जनतेला अपयशी केले आहे. देशाची यंत्रणा अपयशी झालेली नाही. भारताची बलस्थाने आण‍ि संसाधनांचा योग्य वापर करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. हा लढा सरकारविरुद्ध नसून कोरोनाविरुद्ध आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी कृती आणि उत्तरदायित्व ठरविण्यासाठी एक स्थायी समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबत सोनिया गांधींनी प्रथमच मत व्यक्त केले. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या