शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खोकला घालवणारे औषध की बाटलीत विषाचा डोस?; ५० हून अधिक कंपन्यांचे कफ सीरप नापास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 06:18 IST

भारतात उत्पादित कफ सिरपमुळे जगभरात एकूण १४१ मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त यापूर्वीच येऊन गेलेले आहे.

नवी दिल्ली :  भारतात विकल्या जाणाऱ्या ५० पेक्षा अधिक कंपन्यांचे कफ सीरप (खोकल्याचे औषध) गुणवत्ता चाचणीत नापास झाल्याचे सरकारी अहवालातून समोर आले. 

गेल्या वर्षी उझबेकिस्तानात कफ सिरप प्राशनाने १९ मुलांचा मृत्यू झाला होता. हा सीरप दिल्लीजवळील नोएडातील एका कंपनीने बनविला होता, अशी माहिती समोर आली होती.  भारतात उत्पादित कफ सिरपमुळे जगभरात एकूण १४१ मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त यापूर्वीच येऊन गेलेले आहे. आता सिरपच्या निकृष्ट गुणवत्तेचे असल्याचे समोर आले. 

मुंबईतील १० कंपन्यांचे  नमूने आढळले सदोषगुजरातमध्ये विश्लेषण केलेल्या ३८५ नमुन्यांतील २० उत्पादकांचे ५१ नमूने नापास झाले.मुंबईतील औषधी प्रयोगशाळेने ५२३ नमुन्यांचे विश्लेषण केले. त्यातील १० कंपन्यांचे १८ नमूने नापास झाले.