शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CorornaVirus: देशात १४८६ जणांची भर; कोरोना रुग्णांची संख्या २१,३७० वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 06:58 IST

कोरोनाच्या प्रकोपामुळे यंदाची अमरनाथ यात्रा रद्द

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे १४८६ नवे रुग्ण आढळले असून, याच काळात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २१ हजार ३७० झाली असून, त्यापैकी ४३७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत या आजाराने ६८१ जण मरण पावले आहेत आणि १८ हजार ८५९ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या प्रकोपामुळे यंदाची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. या यात्रेसाठी देशातून लाखो भाविक जात असतात.सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चादेशव्यापी लॉकडाउनची मुदत ३ मे रोजी संपत आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्रांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. त्यात लॉकडाउन सुरू ठेवावा की नाही, यावर ते मते आजमावतील.बिल गेट्स यांनी केले कौतुकभारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे.२६,०८,४६२ रुग्ण जगात; १.८१ लाख मृत्यूजगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या २५ लाख ८५ हजारांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा १ लाख ८२ हजारांच्या घरात पोहोचला आहे. तर आतापर्यंत जगभरात ७ लाख १३ हजार ८३० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. अमेरिकेत मृतांचा आकडा ४५ हजारांच्या वर गेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या