शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

coronavirus : उत्तर प्रदेशातील मजूर वर्षभर कामावर न फिरकण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:50 IST

हे मजूर कामाच्या ठिकाणी लगेचच परत न आल्यास महाराष्ट्र व इतर काही राज्यांतील औद्योगिक क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठी समस्या उभी राहू शकते.

लखनऊ : उत्तर प्रदेशातून देशभरात रोजीरोटी कमाविण्यासाठी गेलेल्या ५ लाख, ३० हजार स्थलांतरित मजुरांना लॉकडाऊनच्या काळात राज्यात परत आणून त्यांचे पुनवर्सन करण्याची योजना योगी आदित्यनाथ सरकार आखत आहे. हे मजूर आठ महिने ते वर्षभरापर्यंत आपल्या कामाच्या ठिकाणी परत जाण्यास उत्सुकनसतील असे गृहित धरूनच ही योजना राबविण्यात येईल. हे मजूर कामाच्या ठिकाणी लगेचच परत न आल्यास महाराष्ट्र व इतर काही राज्यांतील औद्योगिक क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठी समस्या उभी राहू शकते.उत्तर प्रदेशमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपुºया मजुरांअभावी अनेक कंपन्यांची, प्रकल्पांची कामे खोळंबू शकतात. देशभरातील ५,३०००० स्थलांतरित मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये परत आणून त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी योजना आखण्याकरिता उत्तर प्रदेश सरकारने पाच सदस्यांची एक समिती नेमली आहे.>उद्योगधंदा सुरू करण्यासाठी मदतबिगरकुशल कामगारांना जर त्यांची इच्छा असेल तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कामे सोपविली जातील. या कामगारांनी स्वत:चा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार मदत करेल, असे त्या राज्यातील एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या