शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

coronavirus : उत्तर प्रदेशातील मजूर वर्षभर कामावर न फिरकण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:50 IST

हे मजूर कामाच्या ठिकाणी लगेचच परत न आल्यास महाराष्ट्र व इतर काही राज्यांतील औद्योगिक क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठी समस्या उभी राहू शकते.

लखनऊ : उत्तर प्रदेशातून देशभरात रोजीरोटी कमाविण्यासाठी गेलेल्या ५ लाख, ३० हजार स्थलांतरित मजुरांना लॉकडाऊनच्या काळात राज्यात परत आणून त्यांचे पुनवर्सन करण्याची योजना योगी आदित्यनाथ सरकार आखत आहे. हे मजूर आठ महिने ते वर्षभरापर्यंत आपल्या कामाच्या ठिकाणी परत जाण्यास उत्सुकनसतील असे गृहित धरूनच ही योजना राबविण्यात येईल. हे मजूर कामाच्या ठिकाणी लगेचच परत न आल्यास महाराष्ट्र व इतर काही राज्यांतील औद्योगिक क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठी समस्या उभी राहू शकते.उत्तर प्रदेशमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपुºया मजुरांअभावी अनेक कंपन्यांची, प्रकल्पांची कामे खोळंबू शकतात. देशभरातील ५,३०००० स्थलांतरित मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये परत आणून त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी योजना आखण्याकरिता उत्तर प्रदेश सरकारने पाच सदस्यांची एक समिती नेमली आहे.>उद्योगधंदा सुरू करण्यासाठी मदतबिगरकुशल कामगारांना जर त्यांची इच्छा असेल तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कामे सोपविली जातील. या कामगारांनी स्वत:चा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार मदत करेल, असे त्या राज्यातील एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या