शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

coronavirus : उत्तर प्रदेशातील मजूर वर्षभर कामावर न फिरकण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:50 IST

हे मजूर कामाच्या ठिकाणी लगेचच परत न आल्यास महाराष्ट्र व इतर काही राज्यांतील औद्योगिक क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठी समस्या उभी राहू शकते.

लखनऊ : उत्तर प्रदेशातून देशभरात रोजीरोटी कमाविण्यासाठी गेलेल्या ५ लाख, ३० हजार स्थलांतरित मजुरांना लॉकडाऊनच्या काळात राज्यात परत आणून त्यांचे पुनवर्सन करण्याची योजना योगी आदित्यनाथ सरकार आखत आहे. हे मजूर आठ महिने ते वर्षभरापर्यंत आपल्या कामाच्या ठिकाणी परत जाण्यास उत्सुकनसतील असे गृहित धरूनच ही योजना राबविण्यात येईल. हे मजूर कामाच्या ठिकाणी लगेचच परत न आल्यास महाराष्ट्र व इतर काही राज्यांतील औद्योगिक क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठी समस्या उभी राहू शकते.उत्तर प्रदेशमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपुºया मजुरांअभावी अनेक कंपन्यांची, प्रकल्पांची कामे खोळंबू शकतात. देशभरातील ५,३०००० स्थलांतरित मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये परत आणून त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी योजना आखण्याकरिता उत्तर प्रदेश सरकारने पाच सदस्यांची एक समिती नेमली आहे.>उद्योगधंदा सुरू करण्यासाठी मदतबिगरकुशल कामगारांना जर त्यांची इच्छा असेल तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कामे सोपविली जातील. या कामगारांनी स्वत:चा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार मदत करेल, असे त्या राज्यातील एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या