शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

coronavirus: दोन टप्प्यांतील चाचण्यांनंतर येणार लस, कंपनीला आशा, समोर ठेवली १५ ऑगस्टची डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 03:32 IST

अनावश्यक प्रक्रिया टाळून एकूणच प्रक्रि येला गती देण्यात यावी. लसीची प्रक्रिया जागतिक मानदंडानुसार होईल. मानव आणि पशु यांच्यावरील चाचण्याही समांतर सुरु राहू शकतील.

- हरीश गुुप्तानवी दिल्ली : कोरोनावरील लस १५ आॅगस्टपर्यंत तयार करण्यासाठी आयसीएमआरने चालविलेल्या प्रयत्नांमागील तथ्य आता समोर येत आहे. हैद्राबादेतील भारत बायोटेक कंपनीला लसीच्या दोन चाचण्यांनंतर लगेच म्हणजे, चार चाचण्यांपूर्वी लस लाँच करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. हे संकेत भारत बायोटेक कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक डॉ. कृष्णा एला यांनी दिले.चार चाचण्यांसाठी किमान सहा महिने ते एक वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तत्काळ परवानगी दिली जाऊ शकते. पण, अशा प्रकरणात सरकार आणि आयसीएमआरला अडथळे येऊ शकतात. कोविक्सिनच्या मोहिमेत भारत बायोटेक आणि इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी, पुणे यांच्यासोबत आयसीएमआर स्वत: भागीदार आहे. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी असे निर्देश दिले आहेत की, अनावश्यक प्रक्रिया टाळून एकूणच प्रक्रि येला गती देण्यात यावी. लसीची प्रक्रिया जागतिक मानदंडानुसार होईल. मानव आणि पशु यांच्यावरील चाचण्याही समांतर सुरु राहू शकतील.... तर लस लवकरचकोव्हॅॅक्सिन लवकर बाजारात आणण्यासाठी सरकार काही करु शकते काय? असा सवाल डॉ. कृष्णा एला यांना केला असता त्यांनी लवकर लस बाजारात येण्याबाबतचे संकेत दिले. त्यांनी सांगितले की, याबाबतचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे.जर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या चांगल्या झाल्या तर पुढील निर्णय सरकारवर अवलंबून आहे. या चाचण्या यशस्वी करुन निकाल देणे हे आमचे काम आहे. म्हणजेच, हे आता स्पष्ट आहे की, पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील चाचण्यांनंतर जर सरकारने परवानगी दिली तर लस बाजारात उपलब्ध होऊ शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत