शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Coronavirus:  कोरोनावर शास्त्रीय नव्हे अंधश्रद्धेचे होताहेत उपचार; कुठे मंदिरात अनुष्ठान तर कुठे विशेष हवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 10:06 IST

आगर माळवा जिल्हा मुख्यालयाच्या बाह्य भागातील बैजनाथ निपानिया गावात गेल्या दोन आठवड्यांत २० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

आगर माळवा (मध्य प्रदेश) : कोरोनामुळे देशात ग्रामीण भागांतील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सरकारी आकडेवारीनुसार आगर माळवा जिल्ह्यात आतापर्यंत २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, ग्रामस्थ उपचार न घेता जादूटोण्याला जवळ करीत आहेत. गेल्या दोन महिन्यांत मृत्यू प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यातून ६१३ अर्ज आले आहेत. या अर्जांतील बहुतेक अर्जदार हे गावातील असून ते त्यांच्या रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाऊ शकले नाहीत. कोरोनाबाबत आगर माळवातील गावांची परिस्थिती माहीत करून घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा ग्रामस्थ कोरोना चाचणी न करता अंधश्रद्धेची मदत घेत असल्याचे दिसले.

आगर माळवा जिल्हा मुख्यालयाच्या बाह्य भागातील बैजनाथ निपानिया गावात गेल्या दोन आठवड्यांत २० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. गावातील लोकांचे म्हणणे  निश्चितपणे याचे कारण कोरोना नव्हता, असे आहे. ग्रामस्थ याला अज्ञात कारणांनी मृत्यू, असे सांगतात. त्यांचे म्हणणे असे की, सोमवारी एक अनुष्ठान केले. तेथे प्रत्येक व्यक्तीला गावाच्या प्रवेशद्वारावरील एका काल्पनिक दारातून जावे लागते. या काल्पनिक दारावर दोन लोकांकडून त्यांच्यावर पवित्र पाणी शिंपडले गेलेे आणि गावातील मंदिरात केल्या गेलेल्या एका विशेष पूजेनंतर पाणी आणले गेले.  गावात राहणारे नारायण सिंह सांगतात की, “हे एक विशेष अनुष्ठान असून खूप जुन्या काळापासून केले जात आहे. जनावरे आणि मनुष्य महामारीत सापडले असल्यामुळे हे अनुष्ठान आम्हाला कोरोनातून वाचवेल.”

गावातील घरे रिकामीफक्त दोन किलोमीटर दूर असलेल्या आवर गावात चार हजारपेक्षा जास्त लोकांनी आपली घरे रिकामी केली आहेत. स्थानिक मंदिरात काही मोजक्या लोकांकडून विशेष हवन केले जात आहे. या गावातही गेल्या दोन आठवड्यांत २० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असला तरी ग्रामस्थांचे म्हणणे असे की, मृत्यूचे कारण कोरोना नव्हे, दुसरेच काही होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या