शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Coronavirus: देशामध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३२ लाखांवर; २४ तासांत ६७,१५१ नवे रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 07:05 IST

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३२,३४,४७४ असून २४,६७,७५८ जण पूर्णपणे बरे झाले आहेत.

नवी दिल्ली : देशात बुधवारी कोरोनाचे ६७,१५१ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या ३२ लाखांहून अधिक झाली आहे. कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांचे प्रमाण ७६.३० टक्के असून, अशा लोकांची संख्या २४ लाख ६७ हजारांपेक्षा अधिक आहे. कोरोनामुळे आणखी १,०५९ जण मरण पावले असून, बळींचा एकूण आकडा ५९,४४९ वर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३२,३४,४७४ असून २४,६७,७५८ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात ७,०७,२६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या २१.८७ टक्के इतके आहे. दररोज पार पडणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या संख्येत झालेली वाढ, त्यामुळे रुग्ण सापडण्याचे वाढलेले प्रमाण व वेळेत होणारे उपचार या तीनही गोष्टींमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.८४ टक्के इतका कमी राखण्यात यश आले आहे.

कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ६,७२१, कर्नाटकमध्ये ४,९५८, दिल्लीमध्ये ४,३३०, आंध्र प्रदेशमध्ये ३,४६०, उत्तर प्रदेशमध्ये ३,०५९, गुजरातमध्ये २९२८, पश्चिम बंगालमध्ये २,९०९, मध्यप्रदेशमध्ये १,२६५, पंजाबमध्ये १,१७८, राजस्थानात ९८०, तेलंगणामध्ये ७८०, जम्मू-काश्मीरमध्ये ६३८, हरयाणामध्ये ६२३ इतकी आहे. त्याशिवाय इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. त्यातील ७० टक्के लोक एकाहून अधिक व्याधीने ग्रस्त होते.बरे होणाऱ्यांचे प्रमाण 76 टक्क्यांवर59,449 मृत्यू67,151 नवे रुग्ण

३ कोटी ७६ लाखांहून अधिक चाचण्याइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात कोरोनाच्या ८,२३,९९२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे अशा चाचण्यांची एकूण संख्या ३,७६,५१,५१२ इतकी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या