शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

CoronaVirus News: देशात सलग तिसऱ्या दिवशी ११ हजारांवर नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 03:10 IST

बळींची संख्या साडेनऊ हजारांवर; रुग्णसंख्येत भारत जगात चौथ्या स्थानी

नवी दिल्ली : देशभरात सलग तिसºया दिवशी, सोमवारी ‘कोविड-१९’चे ११ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या आजाराच्यारुग्णांची एकूण संख्या ३.३० लाखांहून अधिक झाली. तर दिवसभरात ३२५ जण मृत्यू पावल्याने देशातील एकूण बळींची संख्या ९ हजार ५०० पार जाऊन पोहोचली आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, देशात सध्या १ लाख ५३ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर १ लाख ६९ हजार ७९७ रुग्ण उपचारानंतर या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे उपचाराद्वारे या आजारावर मात करून बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण ५१.०७ टक्के इतके आहे.देशातील सोमवारी ११ हजार ५०२ रुग्ण आढळून आले. या दिवशी मरण पावलेल्या लोकांपैकी १२० जण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीमध्ये ५६, तमिळनाडूमध्ये ३८ व गुजरातमध्ये २९ जणांचा सोमवारी मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमध्ये १४, पश्चिम बंगाल व मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी १२ तर राजस्थान, हरयाणामध्ये प्रत्येकी १० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कर्नाटकमध्ये पाच, जम्मू-काश्मीरमध्ये चार, तेलंगणा, पुडुचेरीमध्ये प्रत्येकी तीन तर आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, पंजाबमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी दोन जणांचा बळी गेला आहे. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशामध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा या संसर्गामुळे मृत्यू झाला.झपाट्याने वाढतेय रुग्णसंख्याजगात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत अमेरिका प्रथम स्थानी, दुसºया क्रमांकावर ब्राझील, तिसºया स्थानी रशिया आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, ही गोष्ट अतिशय चिंताजनक आहे, असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या