शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: तेलंगणामध्ये आता होम क्वारंटाईनचा कालावधी २८ दिवसांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 04:20 IST

आतापर्यंत ५ राज्यांनी घेतला असा निर्णय

हैदराबाद : ‘कोविड-१९’या आजाराचा मोठ्या प्रमाणावर होणारा फैलाव रोखण्यासाठी रुग्णांपैकी ज्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात येते, त्याचा कालावधी तेलंगणा सरकारने १४ दिवसांवरून २८ दिवसांपर्यंत वाढविला आहे. असा निर्णय घेणारे तेलंगणा हे देशातील पाचवे राज्य आहे.क्वारंटाईनच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय याआधी ओडिशा, केरळ, आसाम, झारखंड या चार राज्यांंनी घेतला आहे. संशयितांना २ आठवडे घरीच क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र, या कालावधीत काही रुग्णांमध्ये आजाराची कोणतीच लक्षणे दिसून येत नव्हती. हा कालावधी उलटल्यानंतर पुन्हा चाचणीत मात्र, त्यांना संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले होते. या घटनांमुळे क्वारंटाईनचा कालावधी आणखी दोन आठवड्यांनी वाढविण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे. मूळ रुग्णाकडून लागण झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तींच्या चाचण्या घेण्याचा आदेश तेलंगणा सरकारने दिला आहे. मात्र मूळ रुग्णांकडून संसर्ग झालेल्यांकडून ज्यांना लागण झाल्याचा संशय आहे अशा व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करावे. त्यांच्या चाचणीची आवश्यकता नाही. अशा रुग्णांच्या प्रकृतीची रोज तपासणी केली जावी, असेही आदेशात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या