शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

CoronaVirus: तेलंगणामध्ये आता होम क्वारंटाईनचा कालावधी २८ दिवसांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 04:20 IST

आतापर्यंत ५ राज्यांनी घेतला असा निर्णय

हैदराबाद : ‘कोविड-१९’या आजाराचा मोठ्या प्रमाणावर होणारा फैलाव रोखण्यासाठी रुग्णांपैकी ज्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात येते, त्याचा कालावधी तेलंगणा सरकारने १४ दिवसांवरून २८ दिवसांपर्यंत वाढविला आहे. असा निर्णय घेणारे तेलंगणा हे देशातील पाचवे राज्य आहे.क्वारंटाईनच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय याआधी ओडिशा, केरळ, आसाम, झारखंड या चार राज्यांंनी घेतला आहे. संशयितांना २ आठवडे घरीच क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र, या कालावधीत काही रुग्णांमध्ये आजाराची कोणतीच लक्षणे दिसून येत नव्हती. हा कालावधी उलटल्यानंतर पुन्हा चाचणीत मात्र, त्यांना संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले होते. या घटनांमुळे क्वारंटाईनचा कालावधी आणखी दोन आठवड्यांनी वाढविण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे. मूळ रुग्णाकडून लागण झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तींच्या चाचण्या घेण्याचा आदेश तेलंगणा सरकारने दिला आहे. मात्र मूळ रुग्णांकडून संसर्ग झालेल्यांकडून ज्यांना लागण झाल्याचा संशय आहे अशा व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करावे. त्यांच्या चाचणीची आवश्यकता नाही. अशा रुग्णांच्या प्रकृतीची रोज तपासणी केली जावी, असेही आदेशात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या