शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोविडची दुसरी लाट : ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती, महागाई वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 08:46 IST

सेन यांनी सांगितले की, भारताला अन्नधान्यांची आयातही करावी लागू शकते. त्याचा जागतिक बाजारातील धान्याच्या किमतीवर परिणाम होईल. कारण या समस्येचा सामना करणारे आपण जगात एकटे नाही आहोत. 

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो, असा इशारा जाणकारांनी दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागात साथीचा प्रसार खूपच व्यापक आहे. याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला दोन पातळ्यांवर फटका बसू शकतो. एक म्हणजे प्राथमिक मंडयांच्या पातळीवर वितरण साखळी विस्कळीत होऊन अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम म्हणून खाद्य क्षेत्रातील महागाई वाढण्याचा धोका आहे. दुसरी बाब म्हणजे, यंदा ग्रामीण रोजगाराची हमी देणाऱ्या मनरेगा योजनेवर प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मागणी घटून अर्थव्यवस्थेची मोठी हानी होऊ शकते.

सेन यांनी सांगितले की, भारताला अन्नधान्यांची आयातही करावी लागू शकते. त्याचा जागतिक बाजारातील धान्याच्या किमतीवर परिणाम होईल. कारण या समस्येचा सामना करणारे आपण जगात एकटे नाही आहोत. 

सर्वच विकसनशील देशांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात. गेल्या वर्षीच्या साथीत ग्रामीण अर्थव्यवस्थेने देशाला तारले होते. यंदा ग्रामीण भागच नेमका अधिक संकटात आहे, असे जाणकारांनी म्हटले आहे.

मनरेगा कामांची मागणी घटू शकतेभारताचे माजी मुख्य सांख्यिकीविद प्रणब सेन यांनी सांगितले की, यंदाच्या साथीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य हे आहे की, ती ग्रामीण भागात वेगाने पसरत आहे. त्यामुळे ग्रामीण पुरवठा साखळी फारच आधीच्या पातळीवर विस्कळीत होताना दिसत आहे. त्याचा  शेती उत्पादनावर परिणाम होणे अटळ आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्यामुळे यंदा मनरेगाच्या कामांची मागणी घटू शकते. त्याचा थेट परिणाम वस्तूंच्या मागणीवर होईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस