शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : महिलांसाठी अधिक घातक ठरतेय कोरोनाची दुसरी लाट, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 20:35 IST

Coronavirus in India : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये महिलांना अधिक संसर्ग होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देसंपूर्ण देशाचा विचार केल्यास कोरोनाच्या एकूण रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण  ३५.४ टक्के महाराष्ट्रात हे प्रमाण तब्बल ३८ टक्के एवढे आहेमहिलांना कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात झालेल्या संसर्गाचा अर्थ या विषाणूच्या स्वभावात झालेला बदल आहे

हैदराबाद - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामधील धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक धोकादायक ठरत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये महिलांना अधिक संसर्ग होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (The second wave of coronavirus, which is more dangerous for women)

 तेलंगाणाची राजधानी असलेल्या  हैदराबादमधील आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलांचे प्रमाण ३८.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे प्रमाण गतवर्षी जुलै महिन्यात ३४ टक्के होते. दरम्यान, महाराष्ट्रात हे प्रमाण तब्बल ३८ टक्के एवढे आहे. तर बिहारमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. बिहारमध्ये ४२ टक्के महिला बाधित झाल्या आहेत. 

संपूर्ण देशाचा विचार केल्यास कोरोनाच्या एकूण रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण  ३५.४ टक्के आहे. तर पुरुषांचे प्रमाण ६४.६ टक्के आहे. तज्ज्ञांच्या मते महिलांना कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात झालेल्या संसर्गाचा अर्थ या विषाणूच्या स्वभावात झालेला बदल आहे. सर्वसामान्यपणे महिला कोरोनाबाबतच्या नियमावलीचे पालन करतात. तर काम किंवा अन्य कारणांमुळे पुरुष हे महिलांच्या तुलनेत अधिक घराबाहेर पडत असतात. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका अधिक असतो. मात्र आता महिल आणि कमी वयाच्या लोकांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग हा गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वेगाने वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे अनेक राज्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. अॉक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न केल्यानंतर आता परिस्थिती काही प्रमाणात सुधरली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिलाIndiaभारत