शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

CoronaVirus News: मोदी सरकारच्या धोरणावर राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 03:27 IST

तोच तो वेडेपणा पुन्हा केला जातोय; राहुल गांधींचं ट्विट

नवी दिल्ली : काही तरी नवे घडेल या आशेने तोच तो वेडेपणा पुन्हा केला जातोय, असे टष्ट्वीट करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना महामारी हाताळण्याच्या सरकारी धोरणावर शनिवारी टीका केली.देशव्यापी ‘लॉकडाऊन’च्या चार टप्प्यांमध्ये कोरोना रुग्णांची व मृत्यूंची संख्या कशी सतत वाढत गेली हे दाखविणारे तक्तेही गांधी यांनी या टष्ट्वीटसोबत प्रसिद्ध केले. एका दिवसात सर्वाधिक ११,४५५ नवे रुग्ण व ३८६ मृत्यू होऊन शनिवारी भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन लाखांच्या पार गेल्यावर व मृतांचा आकडा ८८८४ वर पोहोचल्यावर गांधी यांनी हे नवे टष्ट्वीट केले. शुक्रवारी अशाच प्रकारे टष्ट्वीट करून त्यांनी म्हटले होते की, जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या रांगेत जाऊन बसण्याच्या स्पर्धेत भारताने उतरावे ही भयावह शोकांतिका आहे. उद्दामपणा व अकार्यक्षमता यामुळे हे घडत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधी