शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CoronaVirus News: तेव्हा वाटलं होतं सगळंच संपलं; मोदींनी सांगितला १९ वर्षांपूर्वीचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 21:41 IST

CoronaVirus News: आपण कोरोनाच्या संकटातून नक्की बाहेर पडू; मोदींकडून विश्वास व्यक्त

नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. मोदींनी या पॅकेजला स्वावलंबी भारत असं नाव दिलं. स्वावलंबी भारत पॅकेजमध्ये देशातल्या, अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्यात आला असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे. संपूर्ण जगानं अशी परिस्थिती पाहिलेली नाही. मात्र या संकटाचा वापर आपण संधी म्हणून करायला हवा, असं मोदी म्हणाले. कोरोना आधीचं जग आणि नंतरच जग याचा विचार केल्यास भारताला खूप मोठी संधी असल्याचं मोदींनी सांगितलं. आपण या कठीण काळावर मात करू. संकटातून मार्ग काढू, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.२१ व्या शतक भारताचं असेल असं म्हटलं जात होतं. आता आपल्याकडे तशी संधी आहे. आपण अधिकाधिक स्वावलंबी व्हायला हवं. आपल्या स्वावलंबाचा फायदा जगाला होईल. कारण आपलं स्वावलंबन म्हणजे आत्मकेंद्रीपणा नसेल, असं मोदी म्हणाले. आपण संकटातून नक्की बाहेर पडू, असं सांगताना मोदींनी २१ व्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या दोन संकटांचा उल्लेख केला.'२१ व्या शतकाची सुरुवात झाली. त्यावेळी Y2K संकट आलं. ते संकट त्यावेळी अभूतपूर्व होतं. मात्र आपल्या तंत्रज्ञांनी त्यातून मार्ग काढला. कारण आपल्याकडे उत्तम गुणवत्ता होती आणि आजही आहे. २००१ मध्ये कच्छमध्ये भूकंप झाला. तो भूकंप आम्ही पाहिला. सगळीकडे ढिगारे होते. सगळं उद्ध्वस्त झालं होतं. सगळंच संपलं असं वाटत होतं. परिस्थिती बदलेल असं वाटलंही नव्हतं. पण कच्छ उठून उभा राहिला. तो पुढे चालू लागला. त्यामुळे आपण निश्चय केला, तर कोणताही मार्ग अवघड नाही. देश नक्कीच स्वावलंबी होऊ शकतो,' असं मोदी म्हणाले. ...तरच भारत स्वावलंबी होईल; पंतप्रधान मोदींनी सांगितली पंचसुत्रीस्वावलंबी भारतासाठी एकूण २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणापंतप्रधान मोदींनी सांगितलंच, देशात 'असा' असेल लॉकडाऊनचा चौथा टप्पा

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या