शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

coronavirus: प्रश्नोत्तर तासासाठी विरोधक आक्रमक, सरकार ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 05:52 IST

राज्यसभा सचिवालयाच्या संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार चार वर्षांदरम्यान (२०१५-२०१९) राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या एकूण वेळपैकी फक्त ४० टक्केच वेळेचा उपयोग प्रश्न विचारणे आणि त्यावर सरकारकडून उत्तरे देण्यासाठी करण्यात आला.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास ठेवण्यासाठी विरोधक आक्रमक असले तरी प्रश्नोत्तरादरम्यान राज्यसभेतील कामकाजासंबंधीच्या आकडेवारीच्या निष्कर्षावरून मात्र वेगळेच चित्र दिसते.राज्यसभा सचिवालयाच्या संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार चार वर्षांदरम्यान (२०१५-२०१९) राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या एकूण वेळपैकी फक्त ४० टक्केच वेळेचा उपयोग प्रश्न विचारणे आणि त्यावर सरकारकडून उत्तरे देण्यासाठी करण्यात आला. उर्वरित ६० टक्के वेळ गोंधळ, गदारोळात गेला. या कालावधीत राज्यसभेत एकूण ३३२ तासांच्या कामकाजात फक्त १३३ तासांचा वेळ प्रश्न विचारण्यासाठी सार्थकी लागला. त्यानुसार प्रश्नोत्तराच्या एकूण वेळेपैकी फक्त ४० टक्के वेळेचा उपयोग करण्यात आला. वर्षनिहाय प्रश्नोत्तर तासानुसार २०१५ मध्ये १८ तास ७ मिनिटे, २०१६ मध्ये ३४ तास ४८ मिनिटे, २०१८ मध्ये १४ तास २९ मिनिटे आणि २०१९ मध्ये ३० तास ४० मिनिटांचा वापर केला गेला. संशोधन विभागाच्या माहितीनुसार गडबड, गोंधळ, तहकुबीमळे १९७८ पासून प्रश्नोत्तराच्या तासातील वेळेचा वापर कमी होण्याचे प्रमाण वाढत आहे.हा आधार होऊ शकत नाहीप्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यात आल्यावरून विरोधक सरकारवर निशाणा साधत आहेत. प्रश्नोत्तराचा तास मूलभूत अधिकार असून, संसदीय लोकशाही प्रणालीचा महत्त्वपूर्ण भाग आहे.कोरोना हा प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याचा आधार होऊ शकत नाही, असे विविध विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे.

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार