शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: प्रश्नोत्तर तासासाठी विरोधक आक्रमक, सरकार ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 05:52 IST

राज्यसभा सचिवालयाच्या संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार चार वर्षांदरम्यान (२०१५-२०१९) राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या एकूण वेळपैकी फक्त ४० टक्केच वेळेचा उपयोग प्रश्न विचारणे आणि त्यावर सरकारकडून उत्तरे देण्यासाठी करण्यात आला.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास ठेवण्यासाठी विरोधक आक्रमक असले तरी प्रश्नोत्तरादरम्यान राज्यसभेतील कामकाजासंबंधीच्या आकडेवारीच्या निष्कर्षावरून मात्र वेगळेच चित्र दिसते.राज्यसभा सचिवालयाच्या संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार चार वर्षांदरम्यान (२०१५-२०१९) राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या एकूण वेळपैकी फक्त ४० टक्केच वेळेचा उपयोग प्रश्न विचारणे आणि त्यावर सरकारकडून उत्तरे देण्यासाठी करण्यात आला. उर्वरित ६० टक्के वेळ गोंधळ, गदारोळात गेला. या कालावधीत राज्यसभेत एकूण ३३२ तासांच्या कामकाजात फक्त १३३ तासांचा वेळ प्रश्न विचारण्यासाठी सार्थकी लागला. त्यानुसार प्रश्नोत्तराच्या एकूण वेळेपैकी फक्त ४० टक्के वेळेचा उपयोग करण्यात आला. वर्षनिहाय प्रश्नोत्तर तासानुसार २०१५ मध्ये १८ तास ७ मिनिटे, २०१६ मध्ये ३४ तास ४८ मिनिटे, २०१८ मध्ये १४ तास २९ मिनिटे आणि २०१९ मध्ये ३० तास ४० मिनिटांचा वापर केला गेला. संशोधन विभागाच्या माहितीनुसार गडबड, गोंधळ, तहकुबीमळे १९७८ पासून प्रश्नोत्तराच्या तासातील वेळेचा वापर कमी होण्याचे प्रमाण वाढत आहे.हा आधार होऊ शकत नाहीप्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यात आल्यावरून विरोधक सरकारवर निशाणा साधत आहेत. प्रश्नोत्तराचा तास मूलभूत अधिकार असून, संसदीय लोकशाही प्रणालीचा महत्त्वपूर्ण भाग आहे.कोरोना हा प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याचा आधार होऊ शकत नाही, असे विविध विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे.

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार