शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

CoronaVirus News: मुंबई, दिल्ली, हैदराबाद, ठाणे, चेन्नईतील स्थिती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 06:14 IST

मृत्यू व बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले असूनही काळजी

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : कोरोना विषाणूची बाधा झालेले सर्वाधिकरुग्ण ज्या ११ शहरांत समोर आले त्यापैकी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, ठाणे आणि चेन्नईतील स्थिती बरे होणाºया रुग्णांची जास्त संख्या आणि कमी मृत्यूदर असूनही मोठ्या संख्येने येत असलेल्या रुग्णांमुळे आता चिंताजनक बनली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, ‘‘बाधितांची वेगाने वाढत चाललेली संख्या हेच याचे मुख्य कारण असू शकते. रोज जास्त संख्येत रुग्ण तयार होत असल्यामुळे बरे होणाऱ्यांचा दर आपोआपच खाली येतो.’’ कोरोना आकडेवारीनुसार विषाणू बाधितांच्या सगळ्यात जास्त संख्येत तिसºया पायरीवर असलेल्या चेन्नईत मृत्यूदर सगळ्यात कमी आहे. येथे १२ हजार ७६१ रुग्णांत १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. टक्केवारीत १०० रुग्णांमागे एकापेक्षाही कमी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात हाच दर १.८८, हैदराबादेत १.८९, दिल्लीत १.९ आणि मुंबईत ३.१९ टक्के आहे.

11 शहरांत रुग्ण बरे होण्याचा सगळ्यात कमी दर हा मुंबईत २४.३७ टक्के आहे. 35,485 बाधितांपैकी मुंबईत फक्त ८६५० रुग्ण बरे झाले. हैदराबादमध्ये १०० रुग्णांमागे २५, ठाण्यात २८, कोलकातात ४१ पेक्षा जास्त आणि दिल्लीत ४६ पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेMumbaiमुंबईChennaiचेन्नई