शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

CoronaVirus News: कोरोनामुक्तीचा टक्का घसरला; रोज हजारोंनी रुग्णवाढ, केरळ, मध्य प्रदेशात पुन्हा स्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 07:02 IST

रोज हजारोंनी रुग्णवाढ, केरळ, मध्य प्रदेशात पुन्हा स्थिती गंभीर

नवी दिल्ली : देशात कोरोना पुन्हा मुसंडी मारत असल्याचे लक्षण आहे. दररोज हजारांच्या संख्येत रुग्णसंख्या वाढत आहेत. कोरोना मुक्तीचा दर घसरला आहे. महाराष्ट्र, केरळ, मध्यप्रदेशात पुन्हा भयावह स्थिती निर्माण होत असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

२४ तासांमध्ये १४ हजार १९९ रूग्णांची भर पडली. तर, ८३ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. दरम्यान ९ हजार ६९५ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. महाराष्ट्रात सर्वाधिक ६ हजार ९७१ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, केरळमध्ये ४ हजार ७० कोरोनाबाधित आढळले. तामिळनाडू ४५२, कर्नाटक ४१३ तसेच पंजाबमध्ये ३४८ कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे.

लक्षणे जाणवतात  सहा महिन्यांनंतरही या संसर्गाची माफक वा मध्यम लक्षणे जाणवलेल्यांपैकी निम्म्या जणांना सहा महिन्यानंतरही याची लक्षणे जाणवत असल्याचे एका पाहणीत आढळून आले.  इस्रायली संशोधकांनी या संदर्भातील शोधनिबंध जर्नल ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शन या नियतकालिकात प्रसिद्ध केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत