शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

CoronaVirus News: परदेशातून आलेल्यांची कोरोना चाचणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 00:10 IST

विशेष म्हणजे त्यांना १४ दिवस क्वारंटाईनची सक्ती असतानाही हा निर्णय घेण्यात आला

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : वंदे भारत अभियानांतर्गत परदेशात अडकून पडलेले भारतीय मायदेशी आल्यानंतर विमानतळाचा अपवाद वगळता त्यांची आरोग्य तपासणी केलीच जात नाही. अमेरिकेतून दिल्लीत १५ मे रोजी दाखल झालेल्या सर्व प्रवाशांना दहा दिवसांच्या क्वारंटाईननंतर विना तपासणीच घरी सोडण्यात आले.

विशेष म्हणजे त्यांना १४ दिवस क्वारंटाईनची सक्ती असतानाही हा निर्णय घेण्यात आला. हॉटेल लि मेरेडिअनमध्ये थांबलेल्या प्रवाशांना दहा दिवसांनी तुम्ही घरी जाऊ शकता, असे हॉटेल व्यवस्थापनानेच सांगितले. परदेशातून मायदेशी परतणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने हॉटेलमध्ये खोल्या अपुºया असल्याचे कारण त्यामागे देण्यात आले.अमेरिकेतून १२ मे रोजी मुंबईत दाखल झालेल्या एका प्राध्यापकास एअरपोर्टवरच रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत थांबावे लागले. नागपूरकर प्राध्यापक अभ्यास दौºयासाठी अमेरिकेस गेले व लॉकडाऊनमुळे अडकून पडले.

मुंबईत आल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास सोडला खरा; पण त्यांच्यासह सहा जणांना एका नॉन एसी टेम्पो ट्रॅव्हलरमधून मुंबईहून नागपूरला रस्त्याने घरी पाठवण्याची ‘व्यवस्था’ राज्य सरकारने केली होती. हा अनुभव त्यांच्यातील एकानेच ‘लोकमत’कडे कथन केला.केंद्रीय परराष्ट्र व हवाई वाहतूक मंत्रालयाने मात्र प्रवासात पुरेशी काळजी घेतल्याचेही एका प्रवाशाने सांगितले. मात्र, दिल्लीत दहा दिवसांच्या क्वारंटाईननंतर घरी सोडण्यात आलेल्यांचा अनुभव वेगळा आहे. हॉटेलमध्ये रूमबाहेर पडण्यास मनाई होती.अत्यंत काटोकोरपणे फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात होते. दिल्लीत विमानातून उतरल्यावर लगेचच आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोना चाचणी मात्र दिल्ली व मुंबईत आलेल्या कुणाचीही झाली नाही. दहा दिवसांच्या क्वारंटाईननंतर त्यांना घरातच पुढचे १० दिवस थांबण्याची सूचना आहे. स्वयंशिस्तीने ती पाळण्याची अपेक्षा या अधिकाºयाने व्यक्त केली. 

चाचणी का नाही?

लक्षणे नसलेल्यांनाच मायदेशी आणले त्यामुळे कोरोना चाचणी करण्याची गरज नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकाºयाने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत