शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

Coronavirus: नियम पाळत नसल्यानेच मुंबई, दिल्लीत जास्त रुग्ण - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 23:11 IST

ग्रामीण जनता अधिक जबाबदारीने वागते

नवी दिल्ली : मुंबई, दिल्लीमधील लोक लॉकडाऊनचे नियम नीट पाळत नसल्यामुळेच तिथे कोरोना रुग्णांचे प्रमाण इतर शहरांपेक्षा अधिक आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या काळात देशाच्या ग्रामीण भागातील जनता शहरी लोकांपेक्षा अधिक जबाबदारीने वागत आहे. देशातील कोरोना एकूण रुग्णांपैकी २० टक्के जण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. तिथे राहणाऱ्या नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळणे शक्य होत नाही. विदेशवारीहून येणाºया लोकांच्या संपर्कात मजूर येण्याची शक्यता खूपच कमी आहे. ते लक्षात घेता या मजुरांमुळे कोरोनाचा फैलाव झाला, असे म्हणणे योग्य होणार नाही.दररोज १ लाख चाचण्याभारतामध्ये दर दहा लाख लोकांमागे फक्त ६९४ लोकांचीच कोरोना चाचणी होत आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, भारतात आतापर्यंत लाखो लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. देशात दररोज १ लाख लोकांची चाचणी करण्याचे लक्ष्य आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या