शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Coronavirus: नियम पाळत नसल्यानेच मुंबई, दिल्लीत जास्त रुग्ण - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 23:11 IST

ग्रामीण जनता अधिक जबाबदारीने वागते

नवी दिल्ली : मुंबई, दिल्लीमधील लोक लॉकडाऊनचे नियम नीट पाळत नसल्यामुळेच तिथे कोरोना रुग्णांचे प्रमाण इतर शहरांपेक्षा अधिक आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या काळात देशाच्या ग्रामीण भागातील जनता शहरी लोकांपेक्षा अधिक जबाबदारीने वागत आहे. देशातील कोरोना एकूण रुग्णांपैकी २० टक्के जण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. तिथे राहणाऱ्या नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळणे शक्य होत नाही. विदेशवारीहून येणाºया लोकांच्या संपर्कात मजूर येण्याची शक्यता खूपच कमी आहे. ते लक्षात घेता या मजुरांमुळे कोरोनाचा फैलाव झाला, असे म्हणणे योग्य होणार नाही.दररोज १ लाख चाचण्याभारतामध्ये दर दहा लाख लोकांमागे फक्त ६९४ लोकांचीच कोरोना चाचणी होत आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, भारतात आतापर्यंत लाखो लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. देशात दररोज १ लाख लोकांची चाचणी करण्याचे लक्ष्य आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या