शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus: स्थलांतरित मजुरांना राज्यातच काम करण्याची केंद्राची मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 06:40 IST

‘लॉकडाउन’ संपेपर्यंत मजुरांना सध्या जेथे राहात आहेत त्या राज्यातून काहीही झाले तरी दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : ‘लॉकडाउन’मुळे घराकडे परतताना मध्येच अडवून विविध राज्यांमध्ये निवारा शिबिरांमध्ये व्यवस्था केलेले स्थलांतरित मजूर त्यांच्या इच्छेनसार व कौशल्यानुसार उद्या सोमवार २० एप्रिलपासून त्याच राज्यांत रोजंदारीवर काम सुरु करू शकतील, अशी मुभा केंद्र सरकारने रविवारी दिली.‘लॉकडाउन’ संपेपर्यंत मजुरांना सध्या जेथे राहात आहेत त्या राज्यातून काहीही झाले तरी दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मजुरांना मूळ गावी घरी जाता आले नाही तरी त्यांची रोजीरोटी काही प्रमाणात सुरु होऊ शकेल. केंद्राय गृहसचिव राजीव भल्ला यांनी यासंबंधीचा सुधारित आदेश सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना व केंद्रातील सर्व मंत्रालयांना पाठविला.नियमांचे पालन करावे लागेलकाम करू इच्छिणाºया मजुरांसाठी कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था व प्रवासातील त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही स् ाानिक प्रशासनाने करायची आहे. बसच्या प्रवासात ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे व त्यांना काम देताना ‘लॉकडाऊन’ शिथिलीकरणासंबंधी १५ एप्रिल रोजी जारी केलेल्या मागदर्शिकेचे कठोरपणे पालन करावे लागेल.नोंदणी आवश्यकया मजुरांची व कोणाला कोणत्या प्रकारचे काम येते याची नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करायची आहे. यापैकी जे मजूर त्याच राज्यात पूर्वी काम करणारे असतील व त्यांना पुन्हा त्या कामावर जाण्याची इच्छा असेल तर त्यांना तेथे जाण्याची मुभा असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या