शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

coronavirus: ‘जीवनाश्यक वस्तूं’च्या यादीतून मास्क, सॅनिटायझरला वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 04:12 IST

जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे सरकारला निवडलेल्या वस्तूंची किंमत निश्चित करता येते, तसेच यांची साठेबाजी करता येत नाही.

नवी दिल्ली - लॉकडाऊननंतर लागू केलेल्या अनेक निर्बंधांमुळे देशात सध्या मास्क आणि सॅनिटायझर हे परवलीचे शब्द बनले आहेत. सध्या कुणीही मास्कविना फिरताना दिसत नाही. या दोन्ही गोष्टींना प्रचंड मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात येताच मास्क आणि हँड सॅनिटायझरला सरकारने ‘जीवनावश्यक वस्तू’ घोषित केले होते. आता सरकारने या दोन्ही वस्तूंना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याचे समजते.जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे सरकारला निवडलेल्या वस्तूंची किंमत निश्चित करता येते, तसेच यांची साठेबाजी करता येत नाही. मास्क, सॅनिटायझर यांना जीवनावश्यक वस्तंूच्या यादीत समाविष्ट करणाऱ्या अधिसूचनेची मुदत ३० जूनपर्यंतच होती. ही मुदत आणखी वाढविण्यास सरकार तयार नाही. एका सरकारी अधिका-याने सांगितले की, देशात या दोन्ही वस्तू सध्या मुबलक प्रमाणात आहेत. तसेच या वस्तूंची निर्यातही होत असल्याने सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून या वस्तूंना वगळण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)किमती वाढण्याची भीतीसामान्य नागरिक मात्र सरकारच्या या निर्णयामुळे खूश नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याने आता यांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या जाण्याची भीती आहे. असे झाल्यास ज्यांना शक्य आहे ते या वस्तू मोठ्या प्रमाणात घेऊन ठेवतील आणि यांची खरी गरज असलेला वर्ग यापासून वंचित राहील, असे लोकांना वाटत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतGovernmentसरकार