शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

coronavirus: ‘जीवनाश्यक वस्तूं’च्या यादीतून मास्क, सॅनिटायझरला वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 04:12 IST

जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे सरकारला निवडलेल्या वस्तूंची किंमत निश्चित करता येते, तसेच यांची साठेबाजी करता येत नाही.

नवी दिल्ली - लॉकडाऊननंतर लागू केलेल्या अनेक निर्बंधांमुळे देशात सध्या मास्क आणि सॅनिटायझर हे परवलीचे शब्द बनले आहेत. सध्या कुणीही मास्कविना फिरताना दिसत नाही. या दोन्ही गोष्टींना प्रचंड मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात येताच मास्क आणि हँड सॅनिटायझरला सरकारने ‘जीवनावश्यक वस्तू’ घोषित केले होते. आता सरकारने या दोन्ही वस्तूंना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याचे समजते.जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे सरकारला निवडलेल्या वस्तूंची किंमत निश्चित करता येते, तसेच यांची साठेबाजी करता येत नाही. मास्क, सॅनिटायझर यांना जीवनावश्यक वस्तंूच्या यादीत समाविष्ट करणाऱ्या अधिसूचनेची मुदत ३० जूनपर्यंतच होती. ही मुदत आणखी वाढविण्यास सरकार तयार नाही. एका सरकारी अधिका-याने सांगितले की, देशात या दोन्ही वस्तू सध्या मुबलक प्रमाणात आहेत. तसेच या वस्तूंची निर्यातही होत असल्याने सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून या वस्तूंना वगळण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)किमती वाढण्याची भीतीसामान्य नागरिक मात्र सरकारच्या या निर्णयामुळे खूश नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याने आता यांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या जाण्याची भीती आहे. असे झाल्यास ज्यांना शक्य आहे ते या वस्तू मोठ्या प्रमाणात घेऊन ठेवतील आणि यांची खरी गरज असलेला वर्ग यापासून वंचित राहील, असे लोकांना वाटत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतGovernmentसरकार