शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus, Lockdown News: ईशान्य भारतात आंतरराज्य प्रवासावरील निर्बंध हटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 04:03 IST

नागरिकांना मोठा दिलासा : विशेष पासची आवश्यकता नाही

गुवाहाटी : गुवाहाटी : ईशान्य भारतातील आंतरराज्य प्रवासावर लॉकडाऊनच्या काळात घातलेले निर्बंध रविवारपासून हटविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात अशा प्रवासासाठी आता विशेष पास काढण्याची आवश्यकता नाही. कोरोनाच्या साथीपासून ईशान्यभारतातील सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर ही राज्ये झाली आहेत, अशी घोषणा ईशान्य भारत विकास खात्याचे राज्यमंत्रीजितेंद्र सिंह यांनी २७ एप्रिल रोजी केली होती.

आसाममध्ये या विषाणूचे ४२ रुग्ण आढळून आले होते. आसामचे आरोग्यमंत्री हिमंतबिश्व सरमा यांनी सांगितले की, ईशान्य भारतातील इतर राज्यांतून आसाममध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांची ‘कोविड-१९’ लक्षणविषयक चाचणी करण्यात येईल. आसामने सिक्कीम वगळता इतर राज्यांना लागून असलेल्या आपल्या सीमा आंतरराज्यीय प्रवासासाठी रविवारपासून खुल्या केल्या आहेत. मात्र ज्यांना इतर राज्यांतून आपल्या खासगी वाहनाने आसाममध्ये यायचे असेल त्यांनी आपल्या प्रवासाचा दिवस व वेळ याचा तपशील आसाम सरकारला आधी कळविला पाहिजे.विमानांद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

लॉकडाऊनच्या काळामध्ये ईशान्य भारतातील राज्यांतील जनतेचे हाल होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने विशेष दक्षता घेतली आहे. या राज्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विशेष विमानांद्वारे करण्यात येत आहे. ३० मार्चपासून एअर इंडिया, भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानांनी ही मालवाहतूक करण्यात येत आहे. ईशान्य भारतातील सर्व राज्ये, जम्मू-काश्मीर, लडाख, अंदमान-निकोबार बेटे अशा ठिकाणी विशेष विमानांतून जीवनावश्यकवस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या