शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Coronavirus, Lockdown News: ईशान्य भारतात आंतरराज्य प्रवासावरील निर्बंध हटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 04:03 IST

नागरिकांना मोठा दिलासा : विशेष पासची आवश्यकता नाही

गुवाहाटी : गुवाहाटी : ईशान्य भारतातील आंतरराज्य प्रवासावर लॉकडाऊनच्या काळात घातलेले निर्बंध रविवारपासून हटविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात अशा प्रवासासाठी आता विशेष पास काढण्याची आवश्यकता नाही. कोरोनाच्या साथीपासून ईशान्यभारतातील सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर ही राज्ये झाली आहेत, अशी घोषणा ईशान्य भारत विकास खात्याचे राज्यमंत्रीजितेंद्र सिंह यांनी २७ एप्रिल रोजी केली होती.

आसाममध्ये या विषाणूचे ४२ रुग्ण आढळून आले होते. आसामचे आरोग्यमंत्री हिमंतबिश्व सरमा यांनी सांगितले की, ईशान्य भारतातील इतर राज्यांतून आसाममध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांची ‘कोविड-१९’ लक्षणविषयक चाचणी करण्यात येईल. आसामने सिक्कीम वगळता इतर राज्यांना लागून असलेल्या आपल्या सीमा आंतरराज्यीय प्रवासासाठी रविवारपासून खुल्या केल्या आहेत. मात्र ज्यांना इतर राज्यांतून आपल्या खासगी वाहनाने आसाममध्ये यायचे असेल त्यांनी आपल्या प्रवासाचा दिवस व वेळ याचा तपशील आसाम सरकारला आधी कळविला पाहिजे.विमानांद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

लॉकडाऊनच्या काळामध्ये ईशान्य भारतातील राज्यांतील जनतेचे हाल होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने विशेष दक्षता घेतली आहे. या राज्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विशेष विमानांद्वारे करण्यात येत आहे. ३० मार्चपासून एअर इंडिया, भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानांनी ही मालवाहतूक करण्यात येत आहे. ईशान्य भारतातील सर्व राज्ये, जम्मू-काश्मीर, लडाख, अंदमान-निकोबार बेटे अशा ठिकाणी विशेष विमानांतून जीवनावश्यकवस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या