शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CoronaVirus News: आयटी कंपन्यांना कार्यालये खुली करण्याची नाही घाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 23:40 IST

‘वर्क फ्रॉम होम’मुळे कंपन्यांची सर्व कामे सुरळीत सुरू

बंगळुरू : सरकारने लॉकडाऊन उठविले असले तरी बहुतांश आयटी आणि तंत्रज्ञान कंपन्यांना आपली कार्यालये सुरू करण्याची कोणतीही घाई नाही. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे या कंपन्यांची सर्व कामे सुरळीत सुरू आहेत.जाणकार सूत्रांनी सांगितले की, आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची बहुतांश कामे इंटरनेटवरच होतात. शिवाय आता कंपन्यांकडे शक्तिशाली ‘आॅनलाइन कोलाबरेशन’ साधने आली आहेत. त्यामुळे कार्यालये बंद असली तरी कंपन्यांची कामे सुरळीत सुरू आहेत. कंपन्यांच्या उत्पादकतेवर लॉकडाऊनचा कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. त्यामुळे कार्यालये पूर्ववत सुरू करण्यासाठी घाई करण्याची कंपन्यांची तयारी नाही. बहुतांश कंपन्या आणखी कित्येक महिने सध्यासारखेच काम सुरू ठेवण्याचे नियोजन करीत आहेत. काही कंपन्या फिरत्या पद्धतीने (रोटेटिंग) कर्मचाऱ्यांना कार्यालयांत बोलावण्याच्या पर्यायाकडे पाहत आहेत.अनेक कंपन्यांनी तर कार्यालयात यायचे की नाही, याचा निर्णय कर्मचाऱ्यांवर सोडला आहे. ज्यांना इच्छा आहे ते कार्यालयांत येतील. जे येऊ इच्छित नाहीत, ते घरूनच काम सुरू ठेवतील.५,५00 तंत्रज्ञ असलेल्या गोल्डमॅन सॅशच्या बंगळुरू येथील तंत्रज्ञान आणि सेवा केंद्रात पुढील आणखी काही महिने केवळ ३0 टक्के कर्मचारी वर्ग काम करणार असल्याचे अपेक्षित आहे. त्यांनाही टप्प्याटप्प्याने बोलावले जाईल. जूनअखेरपर्यंत यासंबंधीचे धोरण ठरविले जाईल. ‘गोल्डमॅन सॅश सर्व्हिसेस’चे भारतातील प्रमुख गुंजन सामंतानी यांनी सांगितले की, कार्यालयात परतणे हा ऐच्छिक मुद्दा आहे. कर्मचारी त्याबाबत निर्णय घेऊ शकतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याITमाहिती तंत्रज्ञान