शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus: ना वऱ्हाड, ना वाजंत्री; लग्नासाठी एकटाच आला नवरदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 06:24 IST

Coronavirus: वर अरविंद याने वधू पूजा हिच्या भांगेत सिंदूर भरला आणि कुटुंबातील काही सदस्यांच्या उपस्थितीत लग्नाचे विधी पार पाडले व तो पत्नीला सोबत घेऊन गेला.

- बलवंत तक्षक  चंदीगड : सात फेरे घेण्यासाठी नवरा मुलगा एकटाच गाडी चालवत आपली सासुरवाडी बेहडात दाखल झाला. कोरोना महामारीत हे लग्नहिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्ह्यातील बबैली गावात खूपच साध्या पद्धतीने झाले. वर अरविंद याने वधू पूजा हिच्या भांगेत सिंदूर भरला आणि कुटुंबातील काही सदस्यांच्या उपस्थितीत लग्नाचे विधी पार पाडले व तो पत्नीला सोबत घेऊन गेला.कोरोना संचारबंदीत निर्बंधांचे पालन होत आहे की नाही याची पाहणी शिमला ग्रामीणचे नायब तहसीलदार एच. एल. गेज्टा यांनी चार ठिकाणी लग्न समारंभांत जाऊन केली. तेथे त्यांना ठरवून दिलेल्या संख्येपेक्षाही कमी उपस्थिती दिसली. एका लग्नात तर त्यांनी वर-वधूला आशीर्वाद देत पाच हजार रुपये भेटहीदिले. 

लोकांचे जीव महत्त्वाचेबबैली गावात अरविंद म्हणाला की, “जीव राहिला तर सगळे आहे. महामारी संपल्यानंतर मित्र, नातेवाईकांना बोलावू, नाचू, गाऊ. ही वेळ  आपल्या आनंदापेक्षा लोकांचे जीव वाचणे महत्त्वाचे आहेत.”

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्याHimachal Pradeshहिमाचल प्रदेश